शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

CoronaVirus Updates: देशात गेल्या २४ तासांत नव्या १८ हजार ३४६ कोरोनाबाधितांची नोंद; २६३ जणांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 11:47 IST

देशात २०९ दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

नवी दिल्ली: गेल्या २४ तासांत देशात १८,३४६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २६३ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात २,५२,९०२ जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे, देशात २०९ दिवसांनी आज सर्वात कमी रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. 

आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात काल (सोमवारी) २९ हजार ६३९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत घट होऊन २ लाख ५२ हजार ९०२ इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत तीन कोटी ३८ लाख ५३ हजार ४८ रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. ज्यापैकी आतापर्यंत कोरोनामुळे चार लाख ४९ हजार २६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी ३१ लाख ५० हजार ८८६ रुग्ण ठिक झाले आहेत. 

दरम्यान, कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. राज्यात आज २०२६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५ हजार ३८९  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत ६३ लाख ८६ हजार ०५९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.२७ टक्के आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारत