शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

CoronaVirus: कौतुकास्पद! सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी १००० कुटुंबांना दिलं धान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2020 10:26 IST

त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  

ठळक मुद्देदेशात लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांवर रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी अशाच १००० कुटुंबांना धान्य दिलं आहे. त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  

नवी दिल्लीः देशात लॉकडाऊन असल्यानं हातावर पोट असणाऱ्या मजुरांचे हाल झाले आहेत. अनेकांवर रोजगार नसल्यानं उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे सोन्याचे दागिने गहाण ठेवून तृतीयपंथीयांनी अशाच १००० कुटुंबांना धान्य दिलं आहे. तृतीयपंथी नूरी कंवरने पुढाकार घेत हे समाजोपयोगी कार्य केलं आहे. एकदा तृतीयपंथीय नूरी कंवरनं शेजारील मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकला आणि ती तिकडे धावत गेली. त्यावेळी ती आई मुलगा जेवण मागत होता म्हणून त्याला मारत होती. त्या गोरगरीब कुटुंबांकडे धान्य घ्यायलासुद्धा पैसे नव्हते. तेव्हा आता गोरगरिबांना मदत करायची, असा ठाम निश्चय तृतीयपंथीय असलेल्या नूरी कंवरनं केला.  ७०० गरीब कुटुंबांना दिले जेवणगुजरातमधील बडोदा शहरात राहणा-या नूरीने लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात घराजवळ राहणाऱ्या किन्नर सदस्यांना मसूर, पीठ, तांदूळ, साखर, तेल, मसाले इत्यादी पोहोचवलं होतं. याशिवाय नुरीच्या शिष्यांनी ७०० गरीब कुटुंबांच्या घरी शिजवलेले अन्नसुद्धा पुरवलं होतं. इतकेच नव्हे तर नुरीने स्वत: चा आणि आपल्या बहिणींचा फोन नंबर स्थानिक झोपडपट्टीतील लोकांना दिला आणि सांगितले की, जेव्हा जेव्हा त्यांच्या घरी अन्न संपेल तेव्हा मला कळवा.सोन्याचे दागिने ठेवले गहाण सर्व मांगलिक कामे आणि रेल्वे गाड्या बंद असल्यामुळे तृतीयपंथीयांच्या उत्पन्नावरही गदा आली आहे. परंतु तरीही बडोद्याचा या तृतीयपंथीय समुदाय गरजूंना मदत करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. नूरी म्हणतात की, त्यांनी लोकांच्या घरात अन्न पोहोचवण्यासाठी सोन्याच्या दागिने गहाण ठेवले. बर्‍याच वर्षांपासून पैसे वाचवताना, स्वत: साठी एक हार बनविला होता, तो तारण ठेवावा लागला आहे. सोन्याचा हार हौसेखातर बनवला होता, पण माझ्याकडे संपूर्ण आयुष्य आहे, त्यामुळे हार कधीही सोडवता येईल. मात्र मला लोकांना उपाशीपोटी मरण्यापासून वाचवायचे आहे.

सामाजिक अंतराचं पालन करणं आवश्यकपास आणि परवान्यांसह रिक्षांच्या माध्यमातून या तृतीयपंथीय समुदायाने गरजू लोकांपर्यंत धान्य आणि जेवण  पोहोचवले. यानंतर रेशन कीट जवळपास 1000 लोकांच्या घराघरात पोहोचत्या केल्या. रेशनिंगचं घरोघरी वाटप करताना सामाजिक अंतरांची नूरी यांनी विशेष काळजी घेतली आहे. नूरी यांनी रस्त्यावर आणि गल्लीत जाऊन रेशनिंग धान्य दारावर ठेवलेलं आहे. जेणेकरून आपल्याला संसर्ग होण्याचा धोका नाही, असंही सांगितलं आहे. देशभरात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम देशातील तृतीयपंथीय समुदायावरही दिसून येत आहे, परंतु असे असूनही बडोद्यातील तृतीयपंथीय समाज या संकटकाळात शहरातील गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

पुण्यातील गोल्डमॅनचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

CoronaVirus News: कोरोनावरील जगातील पहिली लस तयार; विषाणूचा कहर झेललेल्या 'या' देशाचा दावा

CoronaVirus News: लॉकडाऊन इफेक्ट; देशात १२.२ कोटी लोकांनी गमावला रोजगार

CoronaVirus News: पंतप्रधान नरेंद्र मोदी सुपर ह्यूमन, ऑस्ट्रेलियाच्या राजदूतांनी उधळली स्तुतिसुमनं

CoronaVirus News: "श्रीमंतांच्या मुलांना तपासणीशिवाय राज्यात घेता, मग मजुरांना का नाही?"

Excise duty hike: मोदी सरकारकडून पेट्रोलवर 10 रुपये अन् डिझेलवर 13 रुपयांच्या एक्साइज ड्युटीत वाढ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या