शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

सरकारी आकड्यांवर विश्वास नाय; कोरोनाविरोधात लढण्यासाठी राहुल गांधींनी सुचवले हे उपाय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2020 15:27 IST

राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत

ठळक मुद्देसामाजिक सुरक्षेला बळकट करावे, त्यासाठी प्रत्येक सार्वजनिक साधनांचा वापर व्हावामोलमजुरी करणाऱ्या गरीबांना मदत आणि राहण्याची सोय करावीबेड आणि व्हेंटिलेटरने सज्ज असलेल्या रुग्णालयांची स्थापना करावी

नवी दिल्ली - जागभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने भारतातही गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. देशातील कोरोनाबधितांचा आकडा झपाट्याने वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारला काही उपाय देखील सुचवले आहेत. 

आतापर्यंत देशात कोरोनाच्या चाचण्या फार कमी प्रमाणावर झाल्या आहेत, त्यामुळे कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढवण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले आहे. सध्या देशात कोरोनाची चाचणी करणाऱ्या 100 लॅब कार्यरत आहेत. त्यापैकी काही लॅब आतापर्यंत पुरेशा कार्यरत झालेल्या नाहीत. आतापर्यंत देशात 25 हजार जणांच्या कोरोना चाचण्या झालेल्या आहेत. 

दरम्यान, राहुल गांधी यांनी सुचवलेले उपाय काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर ट्विट केले आहेत,  कोरोनाच्या साथीने गंभीर रूप धारण केले आहे. मात्र त्यामुळे घाबरून न जाता समजूतदारपणाने वागण्याची गरज आहे. तसेच सरकारने कोरोनाविरोधात रणनीतिक पातळीवर लढण्याची गरज आहे. त्याबरोबरच राहुल गांधींनी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत.  राहुल गांधींनी कोरोना विरोधात सरकारला सुचवलेले काही उपाय पुढीलप्रमाणे 

- सामाजिक सुरक्षेला बळकट करावे, त्यासाठी प्रत्येक सार्वजनिक साधनांचा वापर व्हावा- मोलमजुरी करणाऱ्या गरीबांना मदत आणि राहण्याची सोय करावी- बेड आणि व्हेंटिलेटरने सज्ज असलेल्या रुग्णालयांची स्थापना करावी- अत्यावश्यक उपकरणांच्या निर्मितीवर भर द्यावा- तसेच कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णांचा शोध घेण्यासाठी तपासणीच्या प्रमाणात वाढ करावी

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस