शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

coronavirus: लडाख नियंत्रण रेषेवर तणाव, अतिरिक्त तुकड्या तैनात केल्याचा भारताने केला स्पष्ट इन्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2020 05:23 IST

नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती.

नवी दिल्ली/चंदीगढ : पूर्व लडाखमधील पँगोंग त्सो या सरोवरानजीकच्या वादग्रस्त भागात आठवडाभरापूर्वी भारत आणि चीन यांचे सैन्य समोरासमोर आले होते आणि भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाणेही केली होती. आजही त्या विभागात तणाव कायम आहे.नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती.भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात पायदळ तुकडी तैनात असली तरी अतिरिक्त तुकड्या कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दक्ष अवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात एप्रिलच्या शेवटी तणाव वाढल्यानंतर चीननेही आपले बळ वाढवले आहे. भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, त्या भागात तुकड्यांना वाढवण्यात आलेले नाही. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल अमन आनंद मंगळवारी म्हणाले की, पँगोंग त्सो येथे सततचा संघर्ष नाही. त्या भागात सैन्य तुकड्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. नियंत्रण रेषा पँगोंग त्सोमधून जाते. तलावाच्या पश्चिमेकडील ४५ किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणात असून, उर्वरित चीनच्या नियंत्रणात आहे.चीनच्या नियंत्रणाखालील मार्ग हा चुशूल अ‍ॅप्रोचमध्ये येत असून, भारताने केलेल्या मूल्यमापनानुसार कोणत्याही हल्ल्यामध्ये चीन ज्या अनेक मार्गांनी हल्ला करू शकतो त्यापैकी हा एक आहे. भारताचा दावा आहे की, नियंत्रण रेषा ही फिंगर आठशी को-टर्मिनस असली तरी तिचा प्रत्यक्ष ताबा फिंगर चारपर्यंतच्या भागावरच आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याladakhलडाखIndiaभारत