शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

coronavirus: रुग्णवाढीचा प्रचंड वेग, अपूर्ण आरोग्य सुविधा, या पाच राज्यातील परिस्थिती वाढवतेय सरकारची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2020 08:32 IST

देशात अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे.

ठळक मुद्दे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओदिशा आणि केरळमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दर सर्वाधिकआतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्ण सापडलेल्या १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पाच राज्यातील कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग अधिकया राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या फैलावाला रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन हटवल्यानंतर आता आजपासून देशात अनलॉक-३ च्या अंमलबजावणीस सुरुवात झाली आहे. मात्र अनलॉकचा तिसरा टप्पा सुरू झाला असला तरी काही राज्यांमध्ये कोरोनाच्या फैलावाने घेतलेल्या वेगाने सरकारची चिंता वाढवली आहे. आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, ओदिशा आणि केरळमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दर सर्वाधिक आहे.

आतापर्यंत १० हजारांहून अधिक रुग्ण सापडलेल्या १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये या पाच राज्यातील कोरोनाचे रुग्ण सापडण्याचा वेग अधिक आहे. आंध्र प्रदेशमध्ये गेल्या आठवड्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडण्याचा दैनिक दर हा ९.३ टक्के होता. तर बिहारमध्ये हा दर ६.१ टक्के होता. याशिवाय कर्नाटक, ओदिशा आमि केरळमध्ये दररोजच्या रुग्णवाढीची टक्केवारी सात टक्क्यांहून अधिक आहे.

आंध्र प्रदेशमध्ये दर एक लाख लोकांमागे १४५ बेडस् उपलब्ध आहेत. तर केरळमध्ये हे प्रमाण २५४ एवढे आहे. कर्नाटकमध्ये प्रतिलाख लोकसंख्येमागे सर्वाधिक म्हणजे ३९२ खाटा उपब्ध आहेत. तर बिहारमध्ये प्रति एक लाख लोकांमागे केवळ २६ बेड आहेत. ओदिशामध्येही चिंताजनक परिस्थिती असून, येथे दर एक लाख लोकांमागे केवळ ५६ बेड्स आहेत. देशातील प्रत्येकी एक लाख लोकसंख्येमागील बेड्सच्या उपलब्धतेची सरासरी ही १३७.६ एवढी आहे.

दरम्यान, बिहार आणि ओदिशामध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती चिंताजनक आहे, कारण येथे तुलनेने कमी चाचण्या होत असूनही कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दोन्ही राज्यांमध्ये राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप कमी चाचण्या होत आहेत. बिहारचा टेस्टिंग दर देशातील सर्वात कमी आहे. तिथे दर एक हजार लोकांमागे केवळ चार जणांच्या टेस्ट होत आहेत. मात्र तरीही मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्याने राज्यात कोरोनाच्या प्रत्यक्ष रुग्णांची संख्या जास्त असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेत त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर दबाव वाढण्याची शक्यता आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतBiharबिहारOdishaओदिशाAndhra Pradeshआंध्र प्रदेशKeralaकेरळKarnatakकर्नाटक