शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:52 IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला ...

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे राहुल यांनी आज सकाळीच अर्थतज्ज्ञांशी लाईव्ह चर्चा केली होती. यानंतर त्यांनी मोदी सरकारला हा सल्ला दिला आहे. 

यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने विचारले की, त्यांचा पक्ष केवळ वक्तव्ये करून किंवा भ्रम पसरवून कोरोनाशी लढणार आहे का, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करायला हवे. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे की किती गरीबांना चिंतेतून जेवण, रेशन दिले असे आव्हानही देण्यात आले आहे. 

दरम्यान राहुल गांधी यांनी आद नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी देशभरातील कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी उपाय सुचविला आहे. यामध्ये त्यांनी देशातील पुरवठा साखळी पुन्हा सुरु करण्याचे म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या