शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:52 IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला ...

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे राहुल यांनी आज सकाळीच अर्थतज्ज्ञांशी लाईव्ह चर्चा केली होती. यानंतर त्यांनी मोदी सरकारला हा सल्ला दिला आहे. 

यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने विचारले की, त्यांचा पक्ष केवळ वक्तव्ये करून किंवा भ्रम पसरवून कोरोनाशी लढणार आहे का, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करायला हवे. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे की किती गरीबांना चिंतेतून जेवण, रेशन दिले असे आव्हानही देण्यात आले आहे. 

दरम्यान राहुल गांधी यांनी आद नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी देशभरातील कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी उपाय सुचविला आहे. यामध्ये त्यांनी देशातील पुरवठा साखळी पुन्हा सुरु करण्याचे म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या