शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी पंतप्रधानांना राहुल गांधींचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2020 19:52 IST

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला ...

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्वीट करून सरकारला लॉकडाऊनमुळे थांबलेले अर्थचक्र सुरु करण्याचा सल्ला दिला आहे. महत्वाचे म्हणजे राहुल यांनी आज सकाळीच अर्थतज्ज्ञांशी लाईव्ह चर्चा केली होती. यानंतर त्यांनी मोदी सरकारला हा सल्ला दिला आहे. 

यावरून भाजपाने राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. भाजपाने विचारले की, त्यांचा पक्ष केवळ वक्तव्ये करून किंवा भ्रम पसरवून कोरोनाशी लढणार आहे का, हे राहुल गांधी यांनी स्पष्ट करायला हवे. काँग्रेसच्या नेत्यांनी सांगावे की किती गरीबांना चिंतेतून जेवण, रेशन दिले असे आव्हानही देण्यात आले आहे. 

दरम्यान राहुल गांधी यांनी आद नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत बॅनर्जी यांच्याशी चर्चा केली. यानंतर त्यांनी देशभरातील कोरोनामुळे ठप्प झालेली अर्थव्यवस्था पुन्हा सुरु करण्यासाठी उपाय सुचविला आहे. यामध्ये त्यांनी देशातील पुरवठा साखळी पुन्हा सुरु करण्याचे म्हटले आहे. 

महत्वाच्या बातम्या...

किंग जोंग उन 'प्रकट' काय झाले, रशियाने थेट वॉर मेडलने सन्मानित केले

चिंता वाढली! आज देशात सर्वाधिक कोरोनाग्रस्तांचा मृत्यू; २४ तासांत ३९०० नवे रुग्ण

दारु विक्रीतून राज्यांना उत्पन्न किती? आकडा पाहूनच 'झिंगाट' व्हाल

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीEconomyअर्थव्यवस्थाcorona virusकोरोना वायरस बातम्या