शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

Coronavirus Pandemic: कोविडमुळे आई गमावली अन् बाबाही; 'त्या' ५७७ मुला-मुलींना देणार मायेचं छत्र; केंद्राची ग्वाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2021 13:24 IST

केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती. प्रत्येक बालकाच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची इराणी यांनी माहिती.

ठळक मुद्देकेंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी दिली माहिती.प्रत्येक बालकाच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी कटिबद्ध असल्याची इराणी यांनी माहिती.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजवला होता. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत अनेक जणांना कोरोनाची बाधा झाली. तर तुलनेनं अधिक लोकांचा मृत्यूही झाला. दरम्यान, केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी राज्यांकडून मिळालेल्या अहवालाचा हवाला देत ५७७ बालकांच्या डोक्यावरून या महासाथीमुळे आई-वडिलांचं छत्र हरपल्याची माहिती दिली. तसंच कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावणाऱ्या बालकांच्या संरक्षणासाठी आणि सहकार्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचंही त्या म्हणाल्या."कोरोनाच्या महासाथीत आपल्या पालकांना गमावलेल्या त्या प्रत्येक बालकाचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकार कटिबद्ध आहे. राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांकडून माहिती देण्यात आली आहे. १ एप्रिलपासून ५७७ बालकांच्या आई-वडिलांचं करोनामुळे निधन झालं," अशी माहिती स्मृती इराणी यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती दिली.  सूत्रांच्या म्हणण्यानुसार ही मुलं एकटी नाहीत, तसंच ते जिल्हा प्रशासनाच्या संरक्षण आणि देखरेखीखाली आहेत. अशा मुलांना काऊंसिलिंगची गरज पडली तर राष्ट्रीय मानसिक तपास आणि तांत्रिक विज्ञान संस्थानामध्ये (निमहंस) टीम तयार आहे. तसंच मुलांच्या कल्याणासाठी निधीची कोणतीही कमरता भासू दिली जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. तसंच महिला आणि बालकल्याण मंत्रालयाचे सचिव राम मोहन मिश्रा यांनी भारत लवकरच नऊ देशांमधील आपल्या उच्चायोगांमध्ये आणि दूतावासांमध्ये वन स्टॉप सेंटर सुरू करणार असल्याचं सांगितलं.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारत