शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

CoronaVirus News : सहा महिन्यांमध्ये ३० काेटी लाेकांचे लसीकरण शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 1:35 AM

CoronaVirus News: काेविड १९ संदर्भात मंत्रिगटाची बैठक झाली. त्यात लसीकरणाचा आढावा घेतला. 

नवी दिल्ली : काेविड १९ विषाणूची लस मंजुरीच्या उंबरठ्यावर असून, पुढील ६ ते ८ महिन्यांमध्ये देशातील ३० काेटी जनतेचे लसीकरण शक्य हाेईल, अशी तयारी भारताने केल्याची माहिती केंद्रीय आराेग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली. काेविड १९ संदर्भात मंत्रिगटाची बैठक झाली. त्यात लसीकरणाचा आढावा घेतला. लसीकरणाबाबत सर्व सैन्यदलांना यापूर्वीच माहिती देण्यात आली आहे. सैन्यदलातील सर्व आराेग्य कर्मचारी तसेच काेविड फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांची माहिती गाेळा केली असून, या कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार असल्याची माहिती डाॅ. हर्षवर्धन यांनी दिली.  नीती आयाेगाचे सदस्य डाॅ. व्ही. के. पाॅल यांनी लसीबाबत १२ देशांनी केलेल्या विनंतीबाबत माहिती दिली. तसेच आराेग्य सचिव राजेश भूषण यांनी काेराेनाचा प्रसार राेखण्यासाठी करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती दिली. देशाचा रिकव्हरी रेट ९५.४६ टक्के झाला असून, मृत्यूदर १.४५ टक्के असल्याचे त्यांनी सांगितले. पाॅझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे.

रेल्वेने गमावले ७०० कर्मचारीकाेराेना महामारीच्या काळात रेल्वेच्या ३० हजार कर्मचाऱ्यांना काेविड १९ विषाणूचा संसर्ग झाला असून, त्यापैकी ७०० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे. महामारीच्या काळात रेल्वे सुरू ठेवण्यासाठी झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या