शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

CoronaVirus News : 'या'मुळे घेण्यात आला 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय, नीती आयोगाने सांगितले 'असे' कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 18:38 IST

देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे.

ठळक मुद्देपॉल यांनी कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या कुठल्याही क्षणी स्थिर होऊ शकते, असे म्हटले आहेलॉकडाउनचा खरा हेतू, कोरोना व्हायरसची चैन तोडणे आहे, असेही पॉल म्हणालेदेशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. असे असतानाच, नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी कोरोना रुग्णांची वेगाने वाढणारी संख्या लवकरच कुठल्याही क्षणी स्थिर होऊ शकते, असे म्हटले आहे. याच बोरोबर, पहिल्या आणि दुसऱ्या पायऱ्यांच्या प्रतिबंधांमुळे जो फायदा झाला आहे, तो कायम ठेवण्याच्या उद्देशाने सरकारने 3 मेनंतरही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. असेही ते म्हणाल. 

'या'मुळे वाढवण्यात आला लॉकडाउन -पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत ते म्हणाले, लॉकडाउनचा खरा हेतू, कोरोना व्हायरसची चैन तोडणे, असा आहे. यामुळेच 3 मेनंतरही लॉकडाउनचा काळ वाढवण्यात आला. मात्र, लॉकडाउन एकदमच हटवला असता, तर हेतू साध्य झाला नसता. तसेच जेथे चांगली स्थिती आहे, तेथे लक्षपूर्वक लॉकडाउन काढण्यात येत आहे, असेही ते म्हणाले. 

CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

यावेळी पॉल यांना विचारण्यात आले, की भारतात  कम्युनिटी ट्रांसमिशन अर्थात कोरोना तीसऱ्या टप्प्यावर गेला का? यावर त्यांनी सरळ उत्तर देणे टाळले आणि कोरोनाबाधितांची वाढती संख्या ही प्रतिबंधात्मक रणनीतीनुसारच असल्याचे सांगितले.

पूर्वीच्या तुलनेत चांगली स्थिती -पॉल म्हणाले, आपण लॉकडाउनपेक्षाची चांगल्या स्थितीकडे वाटचाल करत आहोत. लॉकडाउनपूर्वी दर 5  दिवसाला कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत होती. आता दुपटीचा रेट 11-12 दिवसांवर गेला आहे. आशाप्रकारे कोरोना व्हायरस पसरण्याचा दर कमी झाला असून तो कधीही स्थिर होऊ शकतो.

रशियानं तयार केला 'महाबॉम्ब', एका क्षणात उद्ध्वस्त होऊ शकतं संपूर्ण जग

कोरोनाबाधितांची संख्या 40 हजारच्या नजीक - देशात आतापर्यंत 39,980 लोकांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. यापैकी, 1301 लोकांचा मृत्यू झाला आहे. जगातील कोरोनाबाधितांचा आकडा 34 लाखांवर गेला आहे. तर जवळपास 11 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. जगात कोरोनाचा सर्वाधिक फटका अमेरिकेला बसला आहे. येथे आतापर्यंत 66 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 11 लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNIti Ayogनिती आयोगIndiaभारतCentral Governmentकेंद्र सरकारNarendra Modiनरेंद्र मोदी