शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

CoronaVirus, LockdownNews : 'रेल्वेने नाही, बसनेच पाठवलेजाणार दुसऱ्या राज्यांत अडकलेले लोक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2020 22:52 IST

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे.

ठळक मुद्देदेशात विविध राज्यांत अडकलेल्या नागरिकांना सध्या केवळ बसनेच त्यांच्या गावी पाठविले जाणार आहेकाही राज्यांनी या लोकांसाठी केंद्राकडे रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणीही केली होतीयासंदर्भात गृहमंत्रालयाने बुधवारीच गाइडलाइन्स जारी केली आहे

नवी दिल्‍ली : लॉकडाउनमुळे देशाच्या विविध राज्यांमध्ये अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी गृहमंत्रालयाने काही गाइडलाइन्स जारी केल्या होत्या. यानंतर काही राज्यांनी केंद्राकडे यासाठी रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणीही केली होती. मात्र, गृहमंत्रालयाने गुरुवारी कोरोनासंदर्भात घेतलेल्या पत्रकार परिषदेत, या नागरिकांना सध्या केवळ बसनेच त्यांच्या गावी पाठविले जाईल, असे स्पष्ट केले आहे.

CoronaVirus News : अमेरिकेकडून भारताला पुन्हा एकदा मदतीचा हात; आता परत लाखो डॉलर्सची करणार मदत

यासंदर्भात राजस्‍थानचे मुख्‍यमंत्री अशोक गहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून यासाठी रेल्वे चालविण्यात यावी, अशी मागणी केली होती. याशिवाय तेलंगाणाचे मंत्री तालासानी श्रीनिवास यादव यांनीही देशात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांसाठी रेल्वे चालविण्याची मागणी केली होती. ते गुरुवारी म्हणाले होते, 'लॉकडाउनमुळे विविध राज्यांत जवळपास 2 कोटी लोक अडकलेले आहेत. केंद्र सरकारच्या गाइडलाइन्स अयोग्य आहेत. लोक एवढ्या गरमीमध्ये 3 ते 4 दिवस एका बसमध्ये कसे प्रवास करू शकतील. बसपेक्षा रेल्वे हा अधिक चांगला पर्याय आहे.'

उद्धव ठाकरेंच्या आमदारकीचा चेंडू निवडणूक आयोगाच्या कोर्टात; राज्यपालांनी पाठवलं पत्र

गृहमंत्रालयाने बुधवारी गाइडलाइन्स जारी करून, सर्व राज्यांना कळवले होते, की लॉकडाउनमुळे अडकलेल्या लोकांना येण्या-जाण्याची सशर्त परवानगी दिली जात आहे. यासाठी राज्यांनी बसेसची व्यवस्था करावी. या बसेसना पूर्णपणे सॅनिटाइज करण्यात यावे आणि सोशल डिस्‍टंसिंगचेही पालन करण्यात यावे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHome Ministryगृह मंत्रालयIndiaभारतRajasthanराजस्थानTelanganaतेलंगणाdelhiदिल्ली