शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

CoronaVirus, LockdownNews : 12 मेपासून रेल्वे धावणार, पण नियम बदलले; 'अशा' आहेत नव्या अटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 23:41 IST

मिळालेल्या  माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल. 

ठळक मुद्देकन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेशया रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईलकेवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल

नवी दिल्ली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. यामुळे बंद पडलेल्या प्रवासीरेल्वे गाड्या पुन्हा 12 मेपासून सुरू होत आहेत. मात्र यासंदर्भात, तिकट बुकिंग कशा प्रकारे होईल अथवा कोणकोणत्या मार्गांवरून रेल्वे धावेल, असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. सुरूवातील काही मोजक्या रेल्वेच धावतील आणि याबरोबरच कोरोनाची तपासणीही केली जाईल. 

असे कराता येईल बुकिंग -रेल्वे मंत्रालयाने सोशल डिस्टंसिंग लक्षात घेता, तिकीट बुकिंगसाठी अनेक नियम तयार केले आहेत. आता तुम्हाला रेल्वेस्थानकांवर जाऊन, रांगेत उभे राहून तिकीट मिळणार नाही. तर यासाठी आपल्याला https://www.irctc.co.in/nget/train-search वर जाऊनच तिकीट बुक करावे लागेल.

आणखी वाचा - LockdownNews : आता लॉकडाउन वाढला तर...?; 'असा' असेल केंद्र सरकारचा प्लॅन

कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश -मिळालेल्या  माहितीनुसार, ज्या प्रवाशांकडे वैध कन्फर्म तिकीट असेल, अशा प्रवाशांनाच रेल्वे स्थानकात प्रवेश दिला जाणार आहे. या रेल्वे गाड्यांच्या तिकीट बुकिंगला 11 मे सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरुवात होईल. महत्वाचे म्हणजे, केवळ IRCTCच्या वेबसाइटवरूनच या गाड्यांचे तिकीट बुक करता येईल. 

तोंड झाकलेले असणे आवश्यक -ज्या प्रवाशांकडे रेल्वेचे तिकीट असेल, केवळ त्यांनाच स्थानकांत प्रवेश मिळणार आहे. याशिवाय प्रवाशांना आपल्या तोंडावर रुमाल अथवा मास्क लावणेही बंधनकारक आहे. स्थानकाहून निघण्यापूर्वी प्रवाशाचे स्क्रीनिंग होईल. तसेच केवळ आणि केवळ प्रवाशांनाच ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी असेल.

आणखी वाचा - LockdownNews : एक आई अशी ही : रस्त्याच्या कडेला दिला बाळाला जन्म, नंतर त्याला कडेवर घेऊन चालली 160KM अंतर

केवळ या अटींवरच सेवा -रेल्वे विभागाने रेल्वे गाड्या सुरू केल्या असल्या तरी, संपूर्ण नेटवर्क खुले केलेले नाही. यामुळे आपल्याला कुठूनही आणि कोठेही जाता येणार नाही. सध्या आपल्याला केवळ 15 शहरांसाठीच रेल्वे सेवा घेता येणार आहे. या शरहांत, दिब्रूगड, अगरतळ, हावडा, पाटणा, बिलासपूर, रांची, भुवनेश्वर, सिकंदराबाद, बेंगळुरू, चेन्नई, तिरुवनंतपुरम, मडगाव, मुंबई सेंट्रल, अहमदाबाद आणि जम्मू तावी, या ठिकाणांचाच समावेश आहे.

आणखी वाचा - LockdownNews : 12 मेपासून पुन्हा धावणार रेल्वे गाड्या, सोमवारी सायंकाळपासून करता येईल रिझर्वेशन

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेdelhiदिल्लीIndiaभारतpassengerप्रवासी