शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

कोरोना काळात केनियाहून आली 'अशी' मदत; मोदी सरकारवर निशाणा साधतायत लोक!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 01, 2021 5:53 PM

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे.

नवी दिल्ली - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत असलेल्या भारताला जगातील अनेक देश मदत करत आहेत. मात्र, केनियातून खाद्य सामग्री येताच लोकांनी मोदी सरकारवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे.  लोक म्हणत आहेत, की विश्व गुरू बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेत्यांना ही मदद, कशा प्रकारचे चित्र दर्शवत आहे. सरकारने यावर विचार करायला हवा.

केनियाने कोरोनाचा सामना करण्यासाठी भारताला एक छोटी मदत म्हणून 12 टन खाद्य सामग्री पाठवली आहे. या पूर्वेकडील आफ्रिकन देशाने इंडियन रेड क्रॉस सोसायटीला 12 टन चहा, कॉफी आणि भूईमुगाच्या शेंगा दिल्या आहेत. तेथील लोकांनीच या सर्व गोष्टींचे उत्पादन केले होते. या खाद्य सामग्रीची पाकीट महाराष्ट्रात वाटली जातील, असे सरकारने म्हटले आहे. 

भारतातील केनियाचे उच्चायुक्त विली ब्रेट म्हणाले, हे खाद्य पदार्थ दान देऊन कोविड-19 महामारीच्या काळात आम्हीही भारत सरकार आणि येथील लोकांसोबतच आहोत, हे दर्शविण्याची केनिया सरकारची इच्छा आहे. ब्रेट म्हटले, हे खाद्य पदार्थ, जे लोक लोकांचा जीव वाचविण्यासाठी दिवस-रात्र काम करत आहेत, अशा पुढच्या ओळीत काम करणार्‍या लोकांना देण्यासाठी आहे.  

केनियाच्या या मदतीवरून लोक सोशल मिडियावर सरकारविरोधात भडास काढत आहेत. सूरज सामंत नावाच्या एका हॅन्डलवरून लिहिण्यात आले आहे, की केनियाकडून एवढी मदत पाठवण्यात आली. मात्र, आपले सरकार सेंट्रल व्हिस्टाच्या कामात व्यस्त आहे. जे लोक असा विचार करतात, की त्यांनी मदत पाठवली असेल, तर आपण काय करू शकतो... तर त्यांना माझे उत्तर आहे, आपण अशा प्रकारेची मदत नाकारू शकतो. त्यांचे म्हणणे आहे, की 70 वर्षांत असे पहिल्यांदाच बघायला मिळाले.

आणखी एका युझरने लिहिले आहे, राहुल गांधी इटलीला गेले होते. तेथून त्यांनी सकारची छबी खराब व्हावी म्हणून, केनियाच्या नावाने मदत पाठवली. 

आणखी एका युझरने लिहिले आहे, जर नेपाळ मदीसाठी बोलू शकतो, तर केनियाने मदत पाठवली. एका यूझरने म्हटले आहे, की यामुळे जागतीक पातळीवर कशा प्रकारची प्रतिमा बनेल यावर सरकारने विचार करायला हवा. आता केनिया, नेपाळ सारख्या देशांच्या मदतीवर निर्भर होत आहोत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkenyaकेनियाIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदी