शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

Coronavirus: कोरोनाकाळात सार्वजनिक बस, रेल्वेने प्रवास करताय? आरोग्य मंत्रालयाने दिला असा सल्ला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2021 17:36 IST

Coronavirus in India: अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बस रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासाच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे.

नवी दिल्ली - देशातील कोरोनाची दुसरी लाट आता जवळपास ओसरली आहे. गेल्या २४ तासांत देशात कोरोनाच्या ६० हजारांच्या आसपास रुग्णांची नोंद झाली आहे. देशातील अनेक भागात अनलॉकची प्रक्रियाही सुरुवात झाली आहे. मात्र अद्यापही कोरोनाचा धोका टळलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बस रेल्वेसारख्या सार्वजनिक प्रवासाच्या वाहनांनी प्रवास करणाऱ्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. (Health Ministrys, Joint Secretary,  Lav Agarwal Says Avoid travel as much as you can )

कोरोनाकाळात बस, रेल्वेसारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांचा कमीत कमी वापर करा असे आवाहन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोनाविरोधात लढण्यासाठीचे लसीकरण हे अतिरिक्त साधन आहे. मात्र कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंगचे पालन करा, तसेच शक्य असेल तेवढा प्रवास करणे टाळा. दरम्यान, आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या या सल्ल्यामुळे पुढचा अजून काही काळा सार्वजनिक वाहतुकीने प्रवास करण्यावर निर्बंध कायम राहण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, देशातील कोरोनाच्या संसर्गाचा वेग बऱ्यापैकी कमी झाला असून, गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाचे  60,471 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2726 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 2,95,70,881 वर पोहोचली आहे. तर कोरोनामुळे देशात 3,77,031 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. आरोग्य मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. मंगळवारी (15 जून) केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या तब्बल दोन कोटींवर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा तीन लाखांवर पोहोचला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्यPublic Transportसार्वजनिक वाहतूक