शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : केंद्राच्या घोषणेचे राहुल गांधींकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:45 IST

CoronaVirus : घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आर्थिक साह्य देण्याच्या केलेल्या घोषणेमुळे आक्रमक विरोधी पक्ष शांत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसह सगळे विरोधी पक्ष याप्रकारच्या दिलासा पॅकेजची मागणी करीत होते.गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिूहन शेतकरी, रोजंदारीवरील व इतरांसाठी पॅकेजची मागणी केली होती. राहुल गांधी व प्रियांका गांधी हे तर अनेक दिवसांपासून टिष्ट्वटरद्वारे ही मागणी करीत होते. याशिवाय सीताराम येचुरी, मायावती, अखिलेश यादव यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १.७ लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे. ते टिष्ट्वटरवर म्हणाले की,‘‘योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.’’ राहुल गांधी यांनी लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील मजूर, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा उल्लेख केला होता.पॅकेजच्या घोषणेआधी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आर्थिक साह्याशिवाय ‘कोविड-१९’ साठी ठराविक रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा सल्ला सरकारला दिला. म्हणजे घबराट निर्माण झालेल्या लोकांना इकडे तिकडे भटकायची वेळ येणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या