शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

CoronaVirus : केंद्राच्या घोषणेचे राहुल गांधींकडून स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2020 05:45 IST

CoronaVirus : घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे.

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आर्थिक साह्य देण्याच्या केलेल्या घोषणेमुळे आक्रमक विरोधी पक्ष शांत होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसह सगळे विरोधी पक्ष याप्रकारच्या दिलासा पॅकेजची मागणी करीत होते.गुरुवारी सकाळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिूहन शेतकरी, रोजंदारीवरील व इतरांसाठी पॅकेजची मागणी केली होती. राहुल गांधी व प्रियांका गांधी हे तर अनेक दिवसांपासून टिष्ट्वटरद्वारे ही मागणी करीत होते. याशिवाय सीताराम येचुरी, मायावती, अखिलेश यादव यांनीही अशीच मागणी केली होती. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी १.७ लाख कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. या घोषणेनंतर लगेच राहुल गांधी यांनी सरकारने उचललेल्या या पावलाचे स्वागत केले आहे. ते टिष्ट्वटरवर म्हणाले की,‘‘योग्य दिशेने उचललेले पहिले पाऊल आहे.’’ राहुल गांधी यांनी लॉकडाऊनमुळे रोजंदारीवरील मजूर, शेतकरी, ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथांचा उल्लेख केला होता.पॅकेजच्या घोषणेआधी सोनिया गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून आर्थिक साह्याशिवाय ‘कोविड-१९’ साठी ठराविक रुग्णालयांचा मोठ्या प्रमाणावर प्रचार करण्याचा सल्ला सरकारला दिला. म्हणजे घबराट निर्माण झालेल्या लोकांना इकडे तिकडे भटकायची वेळ येणार नाही. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcorona virusकोरोना वायरस बातम्या