शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:57 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.

जैसलमेर : कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्यकेंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे.संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.इटलीतून २१८ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ९.४५ वाजता हे विमान दाखल झाले. या प्रवाशांना नंतर आयटीबीपी केंद्रात नेण्यात आले. इराणमधून ५८ नागरिकांना मंगळवारी भारतात आणण्यात आले होते, तर ४४ लोकांना इराणमधून शुक्रवारी देशात आणण्यात आले होते.आगामी दोन आठवडे भारतासाठी महत्वाचेनवी दिल्ली : आगामी दोन आठवडे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जास्त झालेलाआहे.इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात ३ रुग्ण होते. दुसºया आठवड्यात १५२ झाले तर, तिसºया आठवड्यात ही संख्या १०३६ व चौथ्या आठवड्यात ६३६२ झाली. इराण, फ्रान्स, न्यूयॉर्कमध्येही दुसºया आठवड्यानंतरच रुग्णांची संख्या वाढली आहे. आगामी तीन ते चार आठवडे योग्य व्यवस्थापन न केल्यास देशापुढे मोठे संकट उभा राहू शकते. त्यामुळे आगामी ३० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत