शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:57 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.

जैसलमेर : कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्यकेंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे.संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.इटलीतून २१८ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ९.४५ वाजता हे विमान दाखल झाले. या प्रवाशांना नंतर आयटीबीपी केंद्रात नेण्यात आले. इराणमधून ५८ नागरिकांना मंगळवारी भारतात आणण्यात आले होते, तर ४४ लोकांना इराणमधून शुक्रवारी देशात आणण्यात आले होते.आगामी दोन आठवडे भारतासाठी महत्वाचेनवी दिल्ली : आगामी दोन आठवडे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जास्त झालेलाआहे.इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात ३ रुग्ण होते. दुसºया आठवड्यात १५२ झाले तर, तिसºया आठवड्यात ही संख्या १०३६ व चौथ्या आठवड्यात ६३६२ झाली. इराण, फ्रान्स, न्यूयॉर्कमध्येही दुसºया आठवड्यानंतरच रुग्णांची संख्या वाढली आहे. आगामी तीन ते चार आठवडे योग्य व्यवस्थापन न केल्यास देशापुढे मोठे संकट उभा राहू शकते. त्यामुळे आगामी ३० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत