शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

Coronavirus : इराणमधून २३४, इटलीतून २१८ भारतीय परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2020 04:57 IST

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.

जैसलमेर : कोरोना प्रभावित इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांपैकी २३४ भारतीय नागरिकांना रविवारी एअर इंडियाच्या दोन विमानांनी भारतात आणण्यात आले. या प्रवाशांना जैसलमेरच्या भारतीय सैन्याच्या आरोग्यकेंद्रात वेगळे ठेवण्यात आले आहे.संरक्षण विभागाचे प्रवक्ते कर्नल संबित घोष यांनी सांगितले की, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिलेल्या माहितीनुसार इराणहून एकूण २३४ भारतीयांना परत आणण्यात आले आहे. यात १३१ विद्यार्थी आणि १०३ भाविक आहेत.इटलीतून २१८ भारतीयांना रविवारी भारतात आणण्यात आले आहे. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी ९.४५ वाजता हे विमान दाखल झाले. या प्रवाशांना नंतर आयटीबीपी केंद्रात नेण्यात आले. इराणमधून ५८ नागरिकांना मंगळवारी भारतात आणण्यात आले होते, तर ४४ लोकांना इराणमधून शुक्रवारी देशात आणण्यात आले होते.आगामी दोन आठवडे भारतासाठी महत्वाचेनवी दिल्ली : आगामी दोन आठवडे भारतासाठी अतिशय महत्वाचे आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाचा प्रसार दुसऱ्या किंवा तिसºया आठवड्यात जास्त झालेलाआहे.इटलीमध्ये पहिल्या आठवड्यात ३ रुग्ण होते. दुसºया आठवड्यात १५२ झाले तर, तिसºया आठवड्यात ही संख्या १०३६ व चौथ्या आठवड्यात ६३६२ झाली. इराण, फ्रान्स, न्यूयॉर्कमध्येही दुसºया आठवड्यानंतरच रुग्णांची संख्या वाढली आहे. आगामी तीन ते चार आठवडे योग्य व्यवस्थापन न केल्यास देशापुढे मोठे संकट उभा राहू शकते. त्यामुळे आगामी ३० दिवस देशासाठी अतिशय महत्वाचे आहेत.

टॅग्स :corona virusकोरोनाIndiaभारत