शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

coronavirus: क्वारंटाइनला नकार देणाऱ्या १९ प्रवाशांना कर्नाटकमधून परत पाठविले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2020 5:25 AM

दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती

बंगळुरू : दिल्लीहून बंगळुरूला गुरुवारी सकाळी सुपरफास्ट एसी विशेष रेल्वेगाडीने आलेल्या लोकांपैकी १९ जणांनी चौदा दिवसांच्या क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार दिला. त्यामुळे त्याच रात्री या गाडीला एक विशेष एसी डबा जोडून त्यांना पुन्हा दिल्लीला पाठवून देण्यात आले. दिल्लीच्या दिशेने पुन्हा पाठविलेल्या या १९ प्रवाशांपैकी १२ जण सिकंदराबाद, दोन जण गुंटक्कल, चार जण अनंतपूर व एक जण नवी दिल्लीपर्यंत प्रवास करणार आहे असे दक्षिण रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.दिल्लीहून सुपरफास्ट एसी विशेष गाडीने ५४३ प्रवासी बंगळुरूला आले. त्यातील सुमारे दीडशे प्रवाशांनी आम्ही क्वारंटाइनमध्ये राहणार नाही, अशी भूमिका घेतली होती व रेल्वे स्थानकातच निदर्शने सुरू केली. त्यातील १९ जण वगळता अन्य लोकांचे मन वळविण्यात दक्षिण रेल्वेच्या अधिकारी व रेल्वे पोलिसांना यश आले. आम्हाला होम क्वारंटाइन होण्याची परवानगी द्या, अशीही मागणी या प्रवाशांनी केली होती. बंगळुरूत क्वारंटाइनमध्ये राहण्यास नकार देणाऱ्या १९ प्रवाशांनी ते जिथून आले होते तिथे परत जाण्याची इच्छा व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKarnatakकर्नाटकIndian Railwayभारतीय रेल्वे