शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

Corona in Kerala: केरळमध्ये पसरतोय कोरोना; देशाच्या रुग्णांत ६८% वाटा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2021 08:00 IST

Corona in Kerala: केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली.

थिरूवनंतपूरम : देशात गुरुवारी सकाळी ८ वाजता संपलेल्या २४ तासांत कोरोनाच्या नव्या ४६,१६४ रुग्णांची नोंद झाली तर ६०७ जणांचा मृत्यू झाला. देशात रोज २० हजार रुग्णांची वाढ होत असून त्याचे कारण काही राज्यांत विशेषत: केरळमध्ये कोविड-१९ ने घेतलेली उसळी हे आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशातील एकूण रुग्णसंख्येत गुरुवारी एकट्या केरळचा वाटा होता ६८ टक्के. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडील माहितीनुसार बुधवारी राज्यात नव्या ३१,४४५ रुग्णांची नोंद झाली. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वोच्च रुग्ण संख्या होती. रुग्णसंख्येचासर्वाधिक फटका एर्नाकुलम (४,०४८ रुग्ण) आणि थ्रिसूर (३,८६५ रुग्ण) जिल्ह्याला बसला. 

सणासुदीत काळजी घ्या : केंद्राचे आवाहन “दुसरी लाट अजून विरलेली नाही. आम्हाला पुढील दोन महिने खूप सावध राहावे लागेल, राज्यांनी लसीकरणाचा वेग वाढवावा आणि अपेक्षित लक्ष्य गाठावे, असे केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण म्हणाले.सणासुदीच्या दिवसांत राज्यांनी कोरोना प्रतिबंधक उपायांचे कठोरपालन करून घ्यावे, असे राज्यांना सांगण्यात आल्याचेही ते म्हणाले.केरळमध्ये सिरोचा प्रभाव फारच कमी झाल्यापासून आम्हाला लवकरात लवकर बाधित झालेले शोधून त्यांना विलगीकरणात ठेवायचे आहे, असे राज्याच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज म्हणाल्या.

ओणमनंतर वाढकेरळमध्ये चाचण्या सकारात्मक निघण्याचा दर १९.०३ टक्के असून तो गेल्या तीन महिन्यांतील उच्चांक आहे. या वाढीला कारण ठरला तो गेल्या आठवड्यात साजरा झालेला ओणम सण. ओणमनंतर रुग्णसंख्या वाढेल अशी राज्याची अपेक्षा आहे. चाचण्या आणि लसीकरण वाढवण्याची विशेष मोहीम राबवली जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याKeralaकेरळ