शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे; माजी मुख्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 15:59 IST

कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. - गुलाम नबी आझाद

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. या आठवड्यात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच काँग्रेसला भाजप पक्षाला जिंकवून द्यायचे आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री आणि डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे अध्यक्ष गुलाम नबी आझाद यांनी केला आहे.

कधी कधी असे वाटते की काँग्रेसने भाजपासोबत युती केली आहे. कारण हा पक्ष आपली ताकद वाढविण्यासाठी काहीच करत नाहीय. आधी काँग्रेसमधील व्यवस्थेत बदल करण्यासाठी २३ नेते लढत होते. परंतु नेतृत्व काहीच ऐकत नव्हते. जेव्हा मुद्दे काढले गेले तेव्हा त्यांनी सांगितले होते की ते भाजपासोबत चर्चा करत आहेत. कधी कधी मला वाटते की काँग्रेसला स्वत:लाच भाजपा जिंकावी अशी इच्छा असेल, असे आझाद म्हणाले. 

कोणताही पक्ष सत्तेत आला की त्याच्यासमोर गरीबी, बेरोजगारी आणि महागाई या प्रमुख समस्यांचे आव्हान असणार आहे. निवडणूक धर्माच्या नावावर नाही तर विकासाच्या नावावर लढविली जाते, असे आझाद म्हणाले. डोडामध्ये प्रचार सभेला ते संबोधित करत होते. यावेळी त्यांनी ही टीका केली. या राजकारण्यांमुळे जम्मू-काश्मीरमध्ये एक लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. काश्मीरमध्ये आग लावल्यानंतर सर्व नेते घाटी सोडून बाहेर स्थायिक झाले आहेत, अशी टीका आझाद यांनी फुटीरतावाद्यांसह सर्वच राजकीय पक्षांवर केली. 

जम्मू-काश्मीरच्या उधमपूरमध्ये 19 एप्रिलला, जम्मूमध्ये 26 एप्रिलला, अनंतनाग-राजौरीमध्ये 7 मे रोजी, श्रीनगरमध्ये 13 मे रोजी आणि बारामुल्लामध्ये 20 मे रोजी मतदान होणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४