शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:02 IST

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील UDF आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  भारतीय जनता पक्ष हा समानता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने फोडाफोडीचं राजकारण पाहिलं आहे, जिथे सत्ताधारी पक्षाने सत्तेत राहण्यासाठी लोकांचं लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा दावा प्रियंका यांनी केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्या एक 'योद्धा' आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या वायनाडच्या लोकांसाठी संसदेत आणि इतर प्रत्येक व्यासपीठावर लढतील जेणेकरून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतील. "मी मागे हटणार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला निराश करणार नाही. आता आपण एक कुटुंब आहोत" असं ही प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

चेरुकोडे व्यतिरिक्त प्रियंका वनदूर विधानसभा मतदारसंघातील थुवूर आणि कालिकावू शहरांमध्ये आणि निलांबूर विधानसभेच्या पूकूट्टूमपदममधील सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी या सात नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

मलप्पुरम जिल्ह्यातील वानदूर विधानसभेतील चेरुकोडे येथे एका सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा असे लोक राजकारणात शक्तिशाली बनतात तेव्हा ते लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष देत नाहीत. भाजपाच्या राजवटीत देशात शेतकरी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणतीही आधार व्यवस्था नाही. लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो, मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच आधाराची गरज आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळ