शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Priyanka Gandhi : "मी मागे हटणार नाही, तुमच्यासाठी लढेन"; प्रियंका गांधींनी स्वतःला म्हटलं 'योद्धा', भाजपावर टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 17:02 IST

Congress Priyanka Gandhi And BJP : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  

केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातील UDF आघाडीच्या उमेदवार काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी भाजपावर गंभीर आरोप केला आहे.  भारतीय जनता पक्ष हा समानता, न्याय आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपाच्या गेल्या १० वर्षांच्या राजवटीत देशाने फोडाफोडीचं राजकारण पाहिलं आहे, जिथे सत्ताधारी पक्षाने सत्तेत राहण्यासाठी लोकांचं लक्ष त्यांच्या खऱ्या समस्यांपासून वळविण्याचा प्रयत्न करत असल्याचा असा दावा प्रियंका यांनी केला.

प्रियंका गांधी म्हणाल्या की, त्या एक 'योद्धा' आहेत आणि जर त्यांना संधी मिळाली तर त्या वायनाडच्या लोकांसाठी संसदेत आणि इतर प्रत्येक व्यासपीठावर लढतील जेणेकरून लोकांचे महत्त्वाचे प्रश्न सोडवता येतील. "मी मागे हटणार नाही. मी तुमच्यासाठी लढेन. मी तुम्हाला निराश करणार नाही. आता आपण एक कुटुंब आहोत" असं ही प्रियंका यांनी म्हटलं आहे. 

चेरुकोडे व्यतिरिक्त प्रियंका वनदूर विधानसभा मतदारसंघातील थुवूर आणि कालिकावू शहरांमध्ये आणि निलांबूर विधानसभेच्या पूकूट्टूमपदममधील सभांना संबोधित करणार आहेत. आपल्या राजकीय कारकिर्दीत पहिल्यांदाच निवडणूक लढवत असलेल्या प्रियंका गांधी या सात नोव्हेंबरपर्यंत केरळमध्ये राहणार असल्याची माहिती मिळत आहे. वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी १३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 

मलप्पुरम जिल्ह्यातील वानदूर विधानसभेतील चेरुकोडे येथे एका सभेला संबोधित करताना प्रियंका म्हणाल्या की, जेव्हा असे लोक राजकारणात शक्तिशाली बनतात तेव्हा ते लोकांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्या सोडवण्यावर लक्ष देत नाहीत. भाजपाच्या राजवटीत देशात शेतकरी किंवा मध्यम आणि लघु उद्योगांसाठी कोणतीही आधार व्यवस्था नाही. लघु आणि मध्यम उद्योग हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देतो, मात्र त्यांना शेतकऱ्यांप्रमाणेच आधाराची गरज आहे. 

टॅग्स :Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेसBJPभाजपाKeralaकेरळ