शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

कर्नाटकसाठी काँग्रेसचा प्लॅन-बी; खरगे, राहुल आणि प्रियांका गांधी प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2023 07:34 IST

निवडणुका होईपर्यंत हलायचे नाही

आदेश रावललोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने पूर्ण ताकद लावली आहे. २०१८च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ६० जागा केवळ २००० मतांच्या फरकाने गमविल्या होत्या. या ६० जागांवर काँग्रेसने देशाच्या कानाकोपऱ्यातून निरीक्षकांना बंगळुरूला बोलावून घेतले आहे. 

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि पक्षाच्या इतर वरिष्ठ नेत्यांनी सर्व निरीक्षकांची बैठक घेतली. या महत्त्वाच्या बैठकीत खरगे यांनी प्रत्येक नेत्याची स्वत: भेट घेतली. ते म्हणाले, आपण एकूण ६० जण आहात. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपण २००० मतांच्या फरकाने ६० जागा गमावल्या होत्या. त्यामुळे आता प्रत्येकाला एका जागेवर लक्ष केंद्रित करायचे आहे. नेत्यांनी केवळ भाषण द्यायचे नाही किंवा व्यासपीठावर बसायचे नाही. काँग्रेस उमेदवारांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आपल्याला येथे बोलाविले आहे. 

निवडणुका होईपर्यंत हलायचे नाहीया नेत्यांनी विधानसभा निवडणुका होईपर्यंत त्या भागातून बाहेर जायचे नाही, असेही त्यांना सांगण्यात आले. मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी हे कर्नाटकात वेगवेगळ्या भागात २५ एप्रिल रोजी प्रचार करणार आहेत. राहुल गांधी यांच्या २५ रॅली करण्याची तयारी काँग्रेसकडून केली जात आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnatakकर्नाटकRahul Gandhiराहुल गांधी