शहरं
Join us  
Trending Stories
1
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
2
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
3
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
4
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
5
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
7
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
8
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
9
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
10
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
11
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
12
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
13
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
14
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
15
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
16
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
17
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
18
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
19
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
20
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!

लोकांपर्यंत पोहचण्यासाठी काँग्रेसला हवे मजबूत संघटन, ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची खास मुलाखत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2021 07:33 IST

Ghulam Nabi Azad : आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

नवी दिल्ली : गुलाम नबी आझाद म्हणजे काँग्रेसमधील इंदिरा गांधी यांच्या काळापासून असलेले ज्येष्ठ नेते. परंतु आज आझाद यांचा समावेश पक्षात असंतुष्ट नेत्यांमध्ये केला जातो. भाजपच्या आक्रमक राजकारणाला तोंड द्यायचे असेल तर पक्षाला आता अल्प आणि दीर्घ मुदतीचे नियोजन करावे लागेल. त्यानुसार नेत्यांची जडणघडण करावी लागेल. थेट लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जमिनीवरील संघटना मजबूत करण्यावर भर द्यावी लागेल, असे मत गुलाम नबी आझाद यांनी ‘लोकमत’चे राष्ट्रीय संपादक हरीश गुप्ता यांना दिलेल्या विशेष मुलाखतीत व्यक्त केले. (Congress needs strong organization to reach out to the people, exclusive interview with senior leader Ghulam Nabi Azad)

आपल्या मुलाखतीत आझाद यांनी एकेकाळी पक्षात युवक काँग्रेसला कसे महत्त्व होते याच्या आठवणी जागवल्या. १९७५ च्या आसपास पक्षात एक काळ असा होता की, नेते पक्ष सोडून गेले होते परंतु कार्यकर्ते पक्षात कायम होते, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

एकदा पक्षनेतृत्वाला पूर्वकल्पना देऊन पत्नीसह युरोप आणि मॉस्कोच्या दौऱ्यावर गेलो असताना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी मध्येच परत बोलावून घेतले आणि केंद्रीय मंत्रिमंडळात आपला समावेश करून घेतला,  हा प्रसंगही त्यांनी या मुलाखतीत विशद केला. 

गुलाम नबी आझाद म्हणाले की,  तेव्हा असलेल्या आव्हानांची तुलना आजच्या दिवसांशी करता येणार नाही. सध्या एकमेकांशी संपर्काचा जमाना असल्याने ट्विटर, फेसबुक, एसएमएस आदी त्यासाठी पूरकच आहे परंतु पक्ष वाढवण्यासाठी कार्यकर्त्यांना प्रत्यक्ष गावात जाऊनच काम करावे लागेल.    

टॅग्स :congressकाँग्रेसGhulam Nabi Azadगुलाम नबी आझादinterviewमुलाखत