शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

“BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?”; राहुल गांधींचा सवाल, लालू प्रसाद यादवांनी दिले उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2023 15:23 IST

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: या भेटीत लालू प्रसाद यादव यांनी राहुल गांधी यांना एक सल्ला दिला. नेमकी काय चर्चा झाली? जाणून घ्या...

Rahul Gandhi And Lalu Prasad Yadav: भाजपला तगडी टक्कर देण्यासाठी इंडिया आघाडी सज्ज झाली आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत पार पडली. यामध्ये सर्व विरोधी पक्षांनी भाजपविरोधात एकजुटीने लढण्यावर भर देण्यात आला. तसेच जागावाटपावर चर्चा झाल्याचे समजते. यानंतर काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी राजद नेते लालू प्रसाद यादव यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी राहुल गांधी यांनी काही प्रश्न विचारले. त्याला लालू प्रसाद यादव यांनी उत्तरे दिली. 

राहुल गांधी यांनी यादव कुटुंबाकडून जाणून घेतलं की लालूप्रसाद यादव कसे आहेत? झटकेबाज पाणीपुरीचा आस्वादही घेतला. दोन बडे नेते भेटल्यानंतर ज्या औपचारीक आणि अनौपचारीक गप्पा होतात त्या झाल्या. इंडिया आघाडीचे राजद आणि काँग्रेस हे दोन प्रमुख पक्ष आहेत. मुंबईतली बैठक पार पडल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी लालूप्रसाद यादव यांच्या निवासस्थानी गेले होते. 

BJP देशात इतका तिरस्कार का पसरवते?

राहुल गांधींनी लालूप्रसाद यादव यांना भाजपाविषयी प्रश्न विचारले. त्यावर लालूप्रसाद यादव यांनी उत्तर दिले आहे. भाजपावाले तिरस्कार का पसरवतात, असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला. यावर, भाजपाला सत्तेची भूक प्रचंड आहे. त्यातूनच तिरस्काराचे राजकारण केले जाते, असे लालू प्रसाद यादव म्हणाले. जेव्हा अर्थव्यवस्था चांगली असते तेव्हा तिरस्काराचे राजकारण केले जात नाही आणि अर्थव्यवस्था बिघडली की हे राजकारण केले जाते असे तुम्हाला वाटते का? असे राहुल गांधींनी विचारले. यावर उत्तर देताना लालू प्रसाद म्हणाले की, हे अगदी खरे आहे. हे लोक इतका दुष्प्रचार करतात, इतके ब्रेनवॉश करतात की लोकांची मते बदलून जातात.

दरम्यान, लालूजी तुम्हाला हे वाटते का या मागे भाजपाचा उद्देश लोकांचे पैसे लुटणे असतो, असा सवाल राहुल गांधींनी केला. यावर, अत्यंत स्वच्छपणे हेच लक्ष्य असते. त्यामुळेच गरिबांची घरे जाळली जातात, त्यांना त्रास दिला जातो. कट करण्याचे राजकारण भाजप कायमच करत आले आहे, असे सांगत लालू प्रसाद यादव यांनी टीका केली. माझा सल्ला तुम्हाला हा आहे की, तुमचे आई वडील, आजी-आजोबा यांनी जे देशाला नवी दिशा दाखवली, चांगल्या मार्गावर नेले ते विसरु नका. विकासाचे राजकारण करा. देशातील तिरस्कार संपववणे खूप आवश्यक आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवRahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारण