शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
2
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
3
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
4
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
5
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
6
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
7
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
8
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
9
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
10
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
11
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
12
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
13
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
14
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
15
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
16
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
17
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
18
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
19
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
20
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
Daily Top 2Weekly Top 5

'नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह...PM, गुलाबी चष्मा उतरवा...'; राहुल गांधींचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 13:33 IST

Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River : राहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

ठळक मुद्देराहुल गांधींनी साधला कोरोनाच्या परिस्थितीवरून पंतप्रधानांवर निशाणा.युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेह, यावरूनही पंतप्रधानांवर टीका.

देशात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कोरोनाबाधितांची मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तर दुसरीकडे मृतांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. गेल्या दोन दिवसांमध्ये किंचितसा दिलासा मिळाला असला तरी धोक्या अद्यापही टळलेला नाही. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे कोरोनाच्या परिस्थितीवरुन केंद्रावर सातत्यानं टीका करताना दिसत आहे. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि बिहारमधील काही ठिकाणांहून कोरोना संकटकाळातही नद्यांमध्ये मृतदेह वाहून येत असल्याचं वृत्त सोर आलं होतं. यावरूनच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. Congress leader Rahul Gandhi slams pm Modi over coronavirus Delhi central vista dead bodies in River Coronavirus : शहरांनंतर आता ग्रामीण भागही ‘परमात्मा निर्भर’; राहुल गांधींची बोचरी टीका"नद्यांमध्ये वाहणारे अमर्याद मृतदेह, रुग्णांच्या बाहेर मैलांपर्यंत रांग, जीवन सुरक्षेचा हक्कच हिरावून घेतला. पंतप्रधान, तो गुलाबी चष्मा उतरवा ज्यातून सेंट्रल विस्ताशिवाय काहीच दिसत नाही," असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी Narendra Modi यांच्यावर निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मोदींवर टीका केली. दिल्लीत उभारल्या जात असलेल्या सेंट्रल विस्तावरून राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसनंही पंतप्रधानांवर निशाणा साधला होता. जेव्हा देशात मोठी महासाथ आहे, लोकं ऑक्सिजन आणि रुग्णालयांसाठी फिरत आहेत, अशा वेळी अशा प्रकल्पांवर खर्च करणं अयोग्य आहे, असं काँग्रेसनं म्हटलं होतं. युपी, बिहारमध्ये मिळाले होते नदीत मृतदेहबिहारच्या बक्सर जिल्ह्यात नदीत मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. बिहारनंतर उत्तर प्रदेश, बिहार सीमेवरील गावातही मोठ्या प्रमाणात मृतदेह सापडले होते. जे पाण्यावर तरंगत होते. कोरोना काळात लाकडांची कमतरता भासत असल्यानं लोकं हे मृतदेह थेट नदीत फेकत असल्याचं काही गावकऱ्यांचं म्हणणं होतं. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतNarendra Modiनरेंद्र मोदीUttar Pradeshउत्तर प्रदेशBiharबिहारRahul Gandhiराहुल गांधी