शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

काँग्रेसने कॉल डेटा रेकॉर्डचा मुद्दा राज्यसभेत केला उपस्थित; रविशंकर यांनी आरोप फेटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2020 06:17 IST

देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.

नवी दिल्ली : दूरसंचार विभागाकडून कॉल डाटा रेकॉर्ड (सीडीआर) मागण्याचा मुद्दा काँग्रेसने राज्यसभेत उपस्थित केला. देशातील जनतेवर पाळत ठेवली जात आहे, अशी टीकाही काँग्रेसने केली.काँग्रेसचे उपनेते आनंद शर्मा यांनी या मुद्यावर चर्चेसाठी नियम २६७ नुसार नोटीस दिली होती. मात्र, सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनी नोटीस अस्वीकार करीत त्यांना शून्यकाळात हा मुद्दा उपस्थित करण्याची परवानगी दिली. तथापि, काँग्रेसने केलेला आरोप फेटाळून लावत कायदा व दूरसंचारमंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले की, कॉल ड्रॉप समस्या दूर करण्यासाठी आणि दूरसंचार सेवेत सुधारणा करण्यासाठी सीडीआर मागण्यात आले आहेत. कॉल रेकॉर्डशी संबंधित विविध तरतुदींचा उल्लेख करीत आनंद शर्मा म्हणाले की, असा कोणताही नियम नाही ज्याआधारे सरकारी विभागांना नियमितपणे सीडीआर मागता येतील. देशातील लोकांवर निगराणी राज प्रभावी होताना दिसत आहे. यामुळे लोकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर परिणाम होत आहे.रविशंकर प्रसाद म्हणाले की, मी आश्वासन देऊ इच्छितो की, कोणतीही पाळत ठेवली जात नाही. फोन टॅपिंग होत नाही.

टॅग्स :congressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा