शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:29 IST

राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली.

जयपूर : राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. त्यामुळे बहुजन समाज पार्टी व काही अपक्ष यांच्या पाठिंब्यावरच काँग्रेसचे सरकार बनणार, हे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी आटोपताच काँग्रेस विधिमंडळाची बैठकही जयपूरमध्ये पारही पडली. राज्याचा मुख्यमंत्री ़निवडल्यानंतर गुरुवारीच शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र होणाऱ्या मुख्यमंत्र्यासाठी हे सरकार चालवणे तारेवरील कसरतच असेल.राजस्थानच्या सरकारमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक मंत्री असणार, हेही नक्की ठरले आहे. बसपाने पाठिंबा जाहीर केला आहेच. तिथे त्या पक्षाचे सहा आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे चार बंडखोरही निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही खुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागेल.राजस्थानातील स्थिती चांगली नाही, हे लक्षात येताच, काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यास भाजपा व अमित शहा यांनी जंगजंग पछाडले होते, हेही विसरून चालणार नाही. त्यात भाजपा थोडासा जरी कमी पडला असता, तर काँग्रेसची संख्या १२0 झाली असती.सत्तेत येण्याची लक्षणे दिसू लागताच काँग्रेस पक्ष प्रचारात मागे पडला. भाजपाने अचानक प्रचारात बाजी मारल्यामुळे फासे पलटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. पण राहुल गांधी यांना त्याचा अंदाज आला. त्यांनी लगेचच वॉर रुम स्थापन करून, तिथे थेट अहमद पटेल यांनाच बसवले. त्याचा मोठा फायदा झाला.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा