शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

राजस्थानात बसपा व बंडखोरांचा काँग्रेसला हात; मोठा विजय मिळवण्यात मात्र पक्ष पडला कमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2018 06:29 IST

राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली.

जयपूर : राजस्थानात काँग्रेसला सहजासहजी बहुमत मिळेल, असे अंदाज सर्वच सर्वेक्षणांनी वर्तवले होते. मात्र, निकाल लागू लागल्यानंतर बहुमताच्या आकडा गाठेपर्यंत काँग्रेसची दमछाक झाली. त्यामुळे बहुजन समाज पार्टी व काही अपक्ष यांच्या पाठिंब्यावरच काँग्रेसचे सरकार बनणार, हे स्पष्ट झाले आहे.मतमोजणी आटोपताच काँग्रेस विधिमंडळाची बैठकही जयपूरमध्ये पारही पडली. राज्याचा मुख्यमंत्री ़निवडल्यानंतर गुरुवारीच शपथविधी होईल, असे सांगण्यात येत आहे. मात्र होणाऱ्या मुख्यमंत्र्यासाठी हे सरकार चालवणे तारेवरील कसरतच असेल.राजस्थानच्या सरकारमध्ये बहुजन समाज पार्टीचा एक मंत्री असणार, हेही नक्की ठरले आहे. बसपाने पाठिंबा जाहीर केला आहेच. तिथे त्या पक्षाचे सहा आमदार आहेत. याशिवाय काँग्रेसचे चार बंडखोरही निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनाही खुश ठेवण्याचे काम मुख्यमंत्र्यांना करावे लागेल.राजस्थानातील स्थिती चांगली नाही, हे लक्षात येताच, काहीही करून पुन्हा सत्तेत येण्यास भाजपा व अमित शहा यांनी जंगजंग पछाडले होते, हेही विसरून चालणार नाही. त्यात भाजपा थोडासा जरी कमी पडला असता, तर काँग्रेसची संख्या १२0 झाली असती.सत्तेत येण्याची लक्षणे दिसू लागताच काँग्रेस पक्ष प्रचारात मागे पडला. भाजपाने अचानक प्रचारात बाजी मारल्यामुळे फासे पलटण्याची शक्यता व्यक्त होऊ लागली. पण राहुल गांधी यांना त्याचा अंदाज आला. त्यांनी लगेचच वॉर रुम स्थापन करून, तिथे थेट अहमद पटेल यांनाच बसवले. त्याचा मोठा फायदा झाला.

टॅग्स :Rajasthan Assembly Electionराजस्थान विधानसभा निवडणूकAshok Gahlotअशोक गहलोतcongressकाँग्रेसBJPभाजपा