शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
2
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
3
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
4
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
5
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
6
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
7
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
8
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
9
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
10
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
11
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
12
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
13
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
14
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
15
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
16
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
17
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
18
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
19
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

काँग्रेस म्हणजे 'बेल'गाडी, जयपूरमध्ये मोदींकडून काँग्रेस नेते टार्गेट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 19:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयपूर येथील कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपचे नाव घेताच काहींची झोप उडते. मोदी आणि वसंधुरा राजे यांचे नाव ऐकताच अनेकांना ताप येतो. त्यांना अशा विकास कार्यक्रमांची एलर्जी असल्याचे मोदींनी म्हटले.

जयपूर-  पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जयपूर येथील कार्यक्रमात काँग्रेसवर निशाणा साधला. भाजपचे नाव घेताच काहींची झोप उडते. मोदी आणि वसंधरा राजे यांचे नाव ऐकताच अनेकांना ताप येतो. त्यांना अशा विकास कार्यक्रमांची अॅलर्जी असल्याचे मोदींनी म्हटले. तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर आणि पी.चिदंबरम यांच्यावरही नाव न घेता टीका केली. काँग्रेस म्हणजे बैलगाडी नसून 'बेल'गाडी बनल्याचे मोदी म्हणाले.

केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ मिळविणाऱ्या लाभार्थींसोबत मोदींनी जयपूरमधील कार्यक्रमातून संवाद साधला. त्यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदींनी काँग्रेसला बेलगाडी म्हटले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांना आपल्या पत्नीच्या आत्महत्याप्रकरणी जामीन मंजूर झाला आहे. तसेच माजी अर्थमंत्री आणि काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनाही आयएनएक्स मीडिया केसप्रकरणी न्यायालयाकडून दिलासा मिळाला. तर यापूर्वी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनाही जामीन घ्यावा लागला होता. त्यावरुन मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. काँग्रेसची अवस्था बैलगाडी नव्हे तर बेलगाडी अशीच झाल्याचे मोदी म्हणाले. दरम्यान, या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्याहस्ते 2100 कोटींच्या 13 योजनांचे डिजिटल माध्यमाद्वारे उद्घाटन करण्यात आले. तसेच 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे सरकारचे उद्धिष्ट असल्याचे मोदींनी सांगितले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसShashi Tharoorशशी थरूर