शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

BREAKING: भ्रष्टाचाराविरोधात हेल्पलाईन, थेट WhatsApp वरुन तक्रार नोंदवता येणार; CM भगवंत मान यांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2022 16:08 IST

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे.

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आज राज्यातील जनतेसाठी मोठी घोषणा केली आहे. 23 मार्च शहीद दिनानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक (भ्रष्टाचार विरोधी) हेल्पलाइन सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे. राज्यातील जनतेला व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून भ्रष्टाचाराच्या तक्रारी नोंदवता येतील असं भगवंत मान यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसताच पंजाबच्या जनतेसाठी भगवंत मान यांनी ही मोठी घोषणा केली आहे.  

"23 मार्च, शहीद दिनानिमित्त मी हेल्पलाइन सुरू करेन जो माझा वैयक्तिक व्हॉट्सअॅप नंबर असेल. पंजाबमध्ये, कोणी तुमच्याकडून लाच मागितल्यास, नकार देऊ नका, त्याचा व्हिडिओ/ऑडिओ रेकॉर्डिंग करा आणि त्या नंबरवर पाठवा. माझे कार्यालय त्याची चौकशी करेल आणि कोणत्याही दोषीला सोडलं जाणार नाही", असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी म्हटलं आहे. 

पंजाबच्या जनतेच्या हितासाठी आज एक मोठा निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काही तासांपूर्वी दिली होती. मान यांनी ट्विट करून ही माहिती दिली. पंजाबच्या इतिहासात आतापर्यंत कोणीच असा निर्णय घेतलेला नसेल. काही वेळातच घोषणा करेन, असं मान यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्यामुळे मान यांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मान यांनी पहिलंच पाऊल भ्रष्टाचाराविरोधात टाकून थेट व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून तक्रार निवारण करणार असल्याची घोषणा करत मोठं गिफ्ट राज्याच्या जनतेला दिलं आहे.  

टॅग्स :Bhagwant Mannभगवंत मानPunjabपंजाबAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभाग