शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंडचा Super 8 चा दावा कायम, पण ऑस्ट्रेलिया अन् पाऊस ठरवणार गतविजेत्यांचं भविष्य! 
2
डीपफेक व्हिडीओवर बसणार आळा, मोदी सरकार आणणार डिजिटल इंडिया विधेयक; यूट्यूबवरही नियंत्रण येणार
3
अलकनंदामध्ये मिनी बस ६६० फूट खाली कोसळली; रुद्रप्रयाग दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू, चौकशीचे आदेश
4
भारत-कॅनडा सामन्याचा निकाल लागला! जाणून घ्या टीम इंडियाचं Super 8 वेळापत्रक
5
संरक्षक भिंत तोडून सिमेंट मिक्सर कोसळला सात जण जखमी
6
पाकिस्तानला धुणारा पाऊस गतविजेत्या इंग्लंडची नौका बुडवणार? अँटिग्वावरील लाईव्ह दृश्य
7
मणिपूरमध्ये सचिवालयजवळच्या इमारतीला भीषण आग; जवळच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान
8
“लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले”; जयंत पाटील स्पष्टच बोलले
9
Raju Shetty : 'महाविकास आघाडीच्या नेत्यांनी माझी फसवणूक केली'; राजू शेट्टींचा गंभीर आरोप
10
सरकारकडून अद्यापपर्यंत उपोषणाची दखल का नाही : लक्ष्मण हाके
11
“इटलीत थाट मणिपूरकडे मात्र पाठ, हीच का मोदींची गॅरंटी?”; NCP शरद पवार गटाचा सवाल
12
विराट कोहली कोणत्या गोष्टीवरून चिडलेला दिसला? IND vs CAN सामन्याबाबत महत्त्वाचे अपडेट्स
13
“मी म्हणालो होतो, आम्हाला भाजपामुक्त राम हवा, अयोध्यावासीयांनी करुन दाखवले”: उद्धव ठाकरे
14
इंटरनेटवर पाहून केलेलं डाएटिंग ठरू शकतं जीवघेणं; तुम्हीही करताय का 'ही' चूक?
15
शुबमन गिलने खरंच इंस्टाग्रामवर रोहितला अनफॉलो केले का? राखीव खेळाडूवर शिस्तभंगाची कारवाई?
16
'मविआ'मध्ये छोटा, मोठा भाऊ कुणीही नाही, लवकरच जागावाटप करणार'; पृथ्वीराज चव्हाणांनी चर्चांना दिला पूर्णविराम
17
"आता यांच्यामध्ये बसून..."; भाजपसोबत जाण्यावर उद्धव ठाकरेंचं शरद पवारांसमोर सूचक विधान
18
विधानसभेला तरी प्रकाश आंबेडकरांना सोबत घेणार का? उद्धव ठाकरेंचे एका वाक्यात उत्तर, म्हणाले...
19
“लोकसभेत आमचा स्ट्राइक रेट चांगला, महायुतीत आम्हीच मोठा भाऊ”; शिंदे गटातील नेत्यांचे विधान
20
"विजयाचं श्रेय जसं मला मिळतं, तसंच पराभवाचं कारणही मीच, कार्यकर्त्यांची माफी मागतो"

स्वच्छ भारत : कॅगने केला खोटेपणा उघड; मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2018 2:50 AM

२0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.

- शीलेश शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वच्छ भारत अभियानाच्या दाव्यातील खोटेपणा कॅगने उघडकीस आणला आहे. आपल्या ताज्या अहवालात कॅगने म्हटले की, २0१४ ते २0१७ या काळात आठ जिल्ह्यांतील १२0 ग्रामपंचायतींकडून माहिती मागविली असता २९ टक्के परिवारांकडे शौचालये नसल्याचे उघडकीस आले आहे.कॅगने म्हटले की, या २९ टक्के परिवारांचे सदस्य मोकळ्या मैदानात अथवा रस्त्याच्या बाजूला शौचाला बसतात. कारण या गावांत सार्वजनिक शौचालयेही उपलब्ध नाहीत. ही गुजरातमधील स्थिती आहे.दुसरीकडे वॉटर अँड प्रेक्सिस इन्स्टिट्यूट फॉर डेव्हलपमेंट स्टडीजच्या अहवालात राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशातील खोटेपणा उघड केला गेला आहे. या राज्यांनी ज्या गावांना हगणदारीमुक्त गावे म्हणून घोषित केले होते, त्यापैकी फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले. सात गावांबाबतचा दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चच्या सर्वेक्षणात राजस्थानातील उदयपूर जिल्ह्यातील हगणदारीमुक्त गावांचे दावेही खोटे असल्याचे आढळून आले. यातील फक्त एक गाव हगणदारीमुक्त झाल्याचे आढळून आले.काँग्रेसचा हल्लाबोलमाजी केंद्रीय ग्रामविकासमंत्री जयराम रमेश यांनी सांगितले की, २0१६-१७ मध्ये स्वच्छ भारत अभियानासाठी ग्रामविकास मंत्रालयाने १४ हजार कोटींची मागणी केली होती.केंद्र सरकारने केवळ ९ हजार कोटी रुपये दिले. मंत्रालयाच्या नाराजीनंतर हा आकडा १0,५00 कोटी करण्यात आला.- २0१८ पर्यंत राज्यांकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार ९,८९0 कोटी रुपये खर्चच झालेले नाहीत. त्यामुळे बिगर सरकारी संस्था आक्षेप नोंदवीत आहेत. साधे पिण्याचे पाणीही सरकार पुरवू शकलेले नाही.- सरकार जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. प्रत्यक्ष काम मात्र होताना दिसत नाही. जाहिरांतीऐवजी सरकारने कामावर पैसे खर्च केले असते, तर ही स्थिती उद्भवली नसती.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी