शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

धक्कादायक! पालकसभा सुरु असताना विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांची गोळया झाडून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:58 IST

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी एखाद्या चुकीसाठी शिक्षकांनी शिक्षा केली तर विद्यार्थी ते निमूटपणे सहन करायचे पण आता....

ठळक मुद्देविवेकानंद शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यावर मुख्याध्यापकांनी शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य पालकांनी व शाळेच्या स्टाफने हल्लेखोराला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

चंदीगड - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी एखाद्या चुकीसाठी शिक्षकांनी शिक्षा केली तर विद्यार्थी ते निमूटपणे सहन करायचे पण आता  विद्यार्थी सूड भावनेतून शिक्षकांवरच हल्ला करतात. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बारावीत शिकणा-या एका मुलाने शाळेच्या मुख्याध्यापकांची गोळया झाडून हत्या केली. हरीयाणातील यमुनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

रितू छाबरा असं मृत मुख्याध्यापकांच नाव आहे.  विवेकानंद शाळेत त्या मुख्याध्यापक होत्या. बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्यावर  शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्याध्यापकांच्या या निर्णयाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने  त्याच्याजवळची बंदूक काढली व रितू छाबरा यांची गोळया झाडून हत्या केली. 

पालक-शिक्षक सभा सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य पालकांनी व शाळेच्या स्टाफने हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केली. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या 62 वर्षीय रितू छाबरा यांचा जागीच मृत्यू झाला.  

टॅग्स :Crimeगुन्हाTeacherशिक्षक