शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

धक्कादायक! पालकसभा सुरु असताना विद्यार्थ्याने मुख्याध्यापकांची गोळया झाडून केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2018 15:58 IST

बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी एखाद्या चुकीसाठी शिक्षकांनी शिक्षा केली तर विद्यार्थी ते निमूटपणे सहन करायचे पण आता....

ठळक मुद्देविवेकानंद शाळेत शिकणा-या विद्यार्थ्यावर मुख्याध्यापकांनी शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला.यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य पालकांनी व शाळेच्या स्टाफने हल्लेखोराला पकडले व पोलिसांच्या हवाली केले.

चंदीगड - बदलत्या काळानुसार विद्यार्थ्यांना आता गुरु-शिष्याच्या पवित्र नात्याचा विसर पडत चालला आहे. पूर्वी एखाद्या चुकीसाठी शिक्षकांनी शिक्षा केली तर विद्यार्थी ते निमूटपणे सहन करायचे पण आता  विद्यार्थी सूड भावनेतून शिक्षकांवरच हल्ला करतात. अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. शनिवारी बारावीत शिकणा-या एका मुलाने शाळेच्या मुख्याध्यापकांची गोळया झाडून हत्या केली. हरीयाणातील यमुनानगरमध्ये ही धक्कादायक घटना घडली. 

रितू छाबरा असं मृत मुख्याध्यापकांच नाव आहे.  विवेकानंद शाळेत त्या मुख्याध्यापक होत्या. बारावीत शिकणा-या एका विद्यार्थ्यावर  शिस्तभंगाची कारवाई करत त्याला शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय त्यांनी घेतला. मुख्याध्यापकांच्या या निर्णयाने संतप्त झालेल्या विद्यार्थ्याने  त्याच्याजवळची बंदूक काढली व रितू छाबरा यांची गोळया झाडून हत्या केली. 

पालक-शिक्षक सभा सुरु असताना हा प्रकार घडला. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या अन्य पालकांनी व शाळेच्या स्टाफने हल्लेखोर विद्यार्थ्याला पकडले व पोलिसांच्या हवाली केली. रक्ताच्या थारोळयात कोसळलेल्या 62 वर्षीय रितू छाबरा यांचा जागीच मृत्यू झाला.  

टॅग्स :Crimeगुन्हाTeacherशिक्षक