शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

“मानवाधिकारांना पोलीस ठाण्यांमध्ये सर्वाधिक धोका, कोठड्यांमधील छळ कायम”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2021 09:28 IST

पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले.

नवी दिल्ली: मानवाधिकारांना असणारा धोका पोलीस ठाण्यांमध्येच सर्वाधिक आहे. कोठड्यांमधील छळ आणि अन्य त्रास आजही कायम आहेत. घटनात्मक हमी दिल्यानंतरही अटकेतील किंवा ताब्यात घेतलेल्या व्यक्तींना पोलीस ठाण्यांमध्ये कायद्याचा पुरेसा आधार मिळताना दिसत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी म्हटले आहे. (cji nv ramana says big threat to human rights in police stations and persecution in prison cells continues)

राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाने तयार केलेल्या मोबाइल अॅपच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात बोलताना सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे. कायद्यावर चालणारा समाज तयार होण्यासाठी समाजातील दोन स्तरांमध्ये न्याय मिळण्याच्या दृष्टीने असणारी दरी कमी करणे गरजेचे आहे. न्यायसंस्थेवर सामान्यांचा विश्वास कायम ठेवायचा असेल, तर प्रत्येक व्यक्तीला तेथून न्याय मिळण्याची हमी मिळायला हवी. दीर्घकाळ समाजातील असुरक्षित लोकसंख्या या न्यायव्यवस्थेच्या परिघाबाहेर राहिली असल्याचे न्या. रमणा म्हणाले. 

पाकिस्ताननंतर आता बांगलादेशात ६ मंदिरांमध्ये तोडफोड; ५० हून अधिक मूर्तींचे नुकसान

पोलिसांमध्ये जागृती निर्माण व्हावी

कोठड्यांमधील छळ आणि पोलिसांकडून अन्य प्रकारे होणारा त्रास आजही देशामध्ये दिसून येतो. अनेकवेळा विशेष अधिकार असणाऱ्या व्यक्तीही या छळातून सुटत नाहीत, असे निरीक्षण नोंदवत पोलीस अधिकाऱ्यांमध्ये याविषयी जागृती निर्माण व्हावी, यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असे न्या. रमणा यांनी सांगितले. दुसरीकडे, आम्ही केलेल्या तक्रारींवर सीबीआयचे सहकार्य मिळत नाही, या काही न्यायाधीशांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीश रमणा यांनी सीबीआय आणि आयबीच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या दृष्टीने न्यायसंस्था महत्त्वाची नाही. आयबी आणि सीबीआयचे न्यायसंस्थेस बिलकूल सहकार्य मिळत नाही. हे अतिशय जबाबदारीने सांगत आहे, असे न्या. रमणा यांनी नमूद केले.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयN V Ramanaएन. व्ही. रमणाPoliticsराजकारणCentral Governmentकेंद्र सरकार