शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी घडामोड! बड्या असामीला अटक; बिल्डर बाळाच्या ड्रायव्हरला दोन दिवस डांबलेले
2
"इलेक्शन मोडमधून सरकार बाहेर आले असेल..."; दुष्काळावरुन जयंत पाटलांचा सरकारवर निशाणा
3
एस जयशंकर २० मिनिटे रांगेत राहिले, मतदार यादीत नावच नव्हते; मग मतदान कसे केले? 
4
१.८३ कोटी महिलांनी टाळले मतदान; आदिवासी मतदारसंघांमध्ये महिला मतांचा टक्का चांगला, शहरी भागात मात्र अनास्थाच 
5
विधानपरिषद निवडणूक: चारपैकी दोन ठिकाणी ठाकरेंनी उमेदवार दिले; पोतनिसांचे तिकीट कापले, विश्वासू शिलेदाराला पुन्हा संधी
6
श्रीमंतासाठी वेगळा न्याय, राग येणे साहजिकच; पोर्शे अपघात प्रकरणी प्रसिद्ध वकिलांची प्रतिक्रिया
7
Success Story : पैशांमुळे सुटलं शिक्षण, स्टेशनवर काढले दिवस; मेहनतीच्या जोरावर उभी केली ₹९२००० कोटींची कंपनी
8
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीदरम्यान मारहाण, टीएमसी कार्यकर्ता ठार; भाजपवर आरोप
9
Adani च्या 'या' शेअरची सेन्सेक्स इंडेक्समध्ये एन्ट्री; Wipro ची घेतली जागा, एक्सपर्ट म्हणाले, "खरेदी..."
10
कशा मिळतील ४०० पेक्षा जास्त जागा? मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केले आश्चर्य; ‘इंडिया’ला बहुमत मिळण्याचा दावा
11
आता अकरावी, बारावीला इंग्रजीची सक्ती नाही; कोणत्याही दोन भारतीय भाषा निवडता येणार
12
Vicco चे अध्यक्ष यशवंत पेंढारकर यांचं निधन, वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
13
आजचे राशीभविष्य २५ मे २०२४; सकाळी सौख्य व समाधान लाभेल, दुपारी...
14
४८ तासांत मतदानाची अंतिम टक्केवारी अपलाेड करणे कठीण; निवडणूक आयाेगाला निर्देश देण्यास SC चा नकार
15
पोर्शे अपघात प्रकरणा : होय...! पोलिसांकडूनच निष्काळजीपणा झाला; आयुक्तांची कबुली 
16
पुणे पोर्शे अपघात प्रकरण; कारवाईत दिरंगाई, दोन पीआय निलंबित
17
लैलाच्या सावत्र वडिलांना कोर्टाने ठोठावली फाशी; अभिनेत्रीसह सहा जणांची केली होती हत्या
18
मध्य प्रदेशातील 'नर्सिंग'प्रकरणी कडक कारवाईचे संकेत, एक लाख विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला
19
राज्याचा ७३% भाग दुष्काळाच्या छायेत, राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष; शरद पवार यांचा आरोप 
20
...तर दरवर्षी ७.५ लाख मृत्यू टाळता येणे शक्य; ८ पैकी १ मृत्यू जीवाणू संसर्गामुळे, लॅन्सेटचा अहवाल

चीनची घुसखोरी : काँग्रेसचा हल्लाबोल, जगभरात चर्चा आहे, मात्र पंतप्रधान गप्प का आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 7:25 AM

काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत?

शीलेश शर्मा -

नवी दिल्ली : भारतीय सीमेत चीनकडून झालेली घुसखोरी हा निवडणुकीचा मोठा मुद्दा करण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. या मुद्यावरून अनेक दिवसांपासून सरकारला लक्ष्य करत असलेल्या काँग्रेसने अरुणाचलला लागून असलेल्या भागाचे एक चित्र जारी करत पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. काँग्रेसने असा सवाल केला आहे की, चिनी सैन्याकडून भारतीय सीमेला लागून असलेल्या भागात बांधकाम होत आहे. जगभरात याची चर्चा आहे. मात्र, पंतप्रधान मोदी गप्प का आहेत? पक्षाचे प्रवक्ते अभिषेक मनू सिंघवी यांनी पंतप्रधानांना विचारले आहे की, भारतीय सीमा क्षेत्राच्या सहा ते सात किमीमध्ये चीनने व्यापक प्रमाणात बांधकाम आदी उभारणी केली आहे. यावर सरकारने काय कारवाई केली? चीनकडून कब्जा होत असताना सरकार झोपेत होते. त्यांनी आरोप केला की, सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर दुर्लक्ष चालविले आहे. संरक्षण, विदेश मंत्रालय यांच्यात समन्वय नाही. 

राहुल गांधींची टीकाकाँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी चीनच्या मुद्यावर दोन दिवसांपूर्वीच मोदी यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, चीनने जो ताबा घेतला आहे त्याचे वास्तवसुद्धा आता स्वीकारावे लागणार आहे. यापूर्वीही राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत सरकारला लक्ष्य केलेले आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीchinaचीन