शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

इतिहासाची पुनरावृत्ती?; ५८ वर्षांनंतर पुन्हा 'त्याच' ठिकाणी भारत-चीनचं सैन्य आमनेसामने

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2020 19:11 IST

लडाखमध्ये भारत आणि चीनचं सैन्य आमनेसामने आल्यानं तणाव वाढला

नवी दिल्ली: लडाखमधल्या गालवन नदीच्या किनारी भागात चीननं अतिरिक्त लष्करी कुमक मागवली आहे. त्यामुळे तणाव वाढताना दिसत आहे. परिस्थितीचं गांभीर्य ओळखून भारतीय लष्करानंदेखील या भागात अतिरिफ्त फौजफाटा तैनात केला आहे. १९६२ मध्ये गालवान नदीचा भाग युद्धाच्या केंद्रस्थानी होता. गालवानला डोक्लाम होऊ देणार नाही, असं चीननं म्हटलं आहे. गालवानमधल्या परिस्थितीला भारतच जबाबदार असल्याचा आरोप चीननं केला आहे.९ मे रोजी उत्तर सिक्कीममधल्या नाकू ला सेक्टरमध्ये भारत आणि चिनी सैन्य आमनेसामने झाली होती. त्यामुळे परिसरात तणाव वाढला. त्याचवेळी लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ चिनी सैन्याची हेलिकॉप्टर्स घिरट्या घालताना दिसली. त्यानंतर भारतीय हवाई दलाच्या सुखोई आणि इतर लढाऊ विमानांनी पेट्रोलिंग करण्यास सुरुवात केली. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनच्या हालचालींवर केंद्र सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. चीननं या भागातील सैन्याची कुमक वाढवल्यानं तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भारताकडून गालवान नदीच्या आसपास मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात करण्यात आलं आहे. या भागात आधीही चीन आणि भारताचं सैन्य आमनेसामने आलं आहे. मात्र सध्या परिस्थिती गंभीर आहे. गेल्या आठवड्याभरापासून दोन्ही देशांचं सैन्य आमनेसामने उभं ठाकल्यानं तणाव वाढला आहे. सद्यस्थितीत 'त्या' २० हजार कोटींच्या प्रकल्पाची गरजच काय?; ६० माजी अधिकाऱ्यांचं मोदींना पत्रचीनला हवीय भारतातील भाजी; कोरोनाचा सामना करताना वाढवणार रोगप्रतिकारशक्तीचीनमध्ये ऑक्टोबर महिन्यातच पसरला होता कोरोना; जागतिक स्पर्धेतील खेळाडूंचा धक्कादायक दावा

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानchinaचीन