शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

नक्षलवाद्यांची दहशत : येथे मुलांना पाटी-पेन्सिलीबरोबर धनुष्यबाण घेऊन जावं लागतं शाळेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2018 16:31 IST

देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे.

ठळक मुद्देदेशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते

रांची - देशातील नक्षल प्रभावित क्षेत्र आता कमी होत असले तरी बहुतांश भागात नक्षलवाद्यांचा प्रभाव कायम आहे. नक्षलवाद्यांच्या दहशतीमुळे या भागात राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागते. अगदी शाळेत जाणाऱ्या मुलांनाही या नक्षलवाद्यांच्या दहशतीचा सामना करावा लागतो. त्यामुळेच झारखंडमधील चकुलिया येथील पोचपनी परिसरात मुले नक्षलवाद्यांपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी हातात धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात.  देशातील सर्व मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, यासाठी सरकारकडून सर्व शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. मात्र झारखंडमध्ये या अभियानाच्या मार्गात नक्षलवाद्यांकडून अडथळे आणले जात आहेत. नक्षलवाद्यांच्या या दहशतीमुळेच शालेय विद्यार्थ्यांना स्वरक्षणासाठी धनुष्यबाण घेऊन शाळेत जावे लागते. शाळेत जाताना या मुलांना जंगल पार करावे लागते. या भागात मुलांनी नक्षलवाद्यांना पाहिले होते. त्यामुळे ही मुले धनुष्यबाण घेऊन शाळेत जातात, असे स्थानिकांनी सांगितले. 

 गेल्या महिन्यात नक्षलवाद्यांनी झारखंडमधील गिरिडीह जिल्हायात रेल्वेचे रूळ स्फोट करून उडवले होते. त्यामुळे ग्रँड चॉर्ड धनबाद डिव्हिजनमधील वाहतूक विस्कळीत झाली होती. 

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळाnaxaliteनक्षलवादी