शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांना पाहिजे तोच निर्णय ते घेतात, फक्त दाखवताना तो सामुहिक दाखवतात"
2
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
3
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
4
भाजपाची चौथ्या-पाचव्या टप्प्यासाठी मोठी तयारी! जे.पी. नड्डा आज निवडणुकीचा आढावा घेणार
5
Rekha Jhunjhunwala यांच्या संपत्तीत 'या' एका शेअरनं लावला सुरुंग; महिन्याभरात संपत्तीत ₹२३०० कोटींची घट
6
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
7
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
8
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
9
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
10
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
11
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
12
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
13
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
14
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
15
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
16
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
17
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
18
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
19
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
20
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका

समुद्रमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आव्हान

By admin | Published: February 08, 2016 3:23 AM

सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

विशाखापट्टणम : सागरीमार्गे होणाऱ्या दहशतवादी कारवाया आणि सागरी चाचे हे भारताच्या सागरी सुरक्षेसमोर उभे ठाकलेले मोठे आव्हान आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.दक्षिण चीन सागर विवादाच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान करण्याची वकिली केली. मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा अप्रत्यक्ष उल्लेख करताना मोदी म्हणाले की, ‘भारत सागरीमार्गे निर्माण होणाऱ्या धोक्याचा थेट बळी ठरत आला आहे. अशा सागरी मार्गे निर्माण होणाऱ्या धोक्यामुळे अजूनही प्रादेशिक आणि वैश्विक शांतता आणि स्थैर्य धोक्यात आलेले आहे.’ विशाखापट्टणम येथे इंटरनॅशनल फ्लीट रिव्ह्यूच्या समारोप समारंभात मोदी बोलत होते. दक्षिण चीन सागरातील विवादावर अप्रत्यक्ष भाष्य करताना मोदी पुढे म्हणाले की, सर्व देशांनी नौकावहनाच्या स्वातंत्र्याचा सन्मान केला पाहिजे.पारादीप (ओडिशा) : आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी प्रकल्पांचा आराखडा तयार करणे आणि प्रकल्प वेळेच्या आत पूर्ण करण्यासाठी एका नव्या कार्य संस्कृतीची गरज आहे, असे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रकल्प पूर्ण होण्यास लागणारा विलंब आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यावर जोरदार टीका केली.अलीकडच्या काळात ज्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले ते सर्व प्रकल्प काँग्रेसच्या कार्यकाळात सुरू करण्यात आले होते, या काँग्रेस पक्षाने केलेल्या आरोपाचे मोदी यांनी खंडन केले. ‘या प्रकल्पाचे उद्घाटन करताना आनंद होतो आहे; परंतु हा प्रकल्प १५ वर्षांपूर्वीच पूर्ण करण्यात आला असता, त्यातून रोजगारनिर्मिती झाली असती तर पंतप्रधान या नात्याने मला मोठा आनंद झाला असता, असे ते म्हणाले.