शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

नरेंद्र मोदी सरकारचं मोठं पाऊल; अधिकाऱ्यांच्या कामाचं होणार मूल्यमापन, खराब परफोर्मेंस असल्यास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 13:11 IST

मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती.

ठळक मुद्देनिवृत्तीला १ वर्ष शिल्लक आहे अशा अधिकाऱ्यांना कारवाईतून वगळलंअवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचं होणार मूल्यमापनसुट्टीची संख्या, मालमत्ता आणि व्यवहारांची माहिती, मेडिकल हेल्थसारख्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार

नवी दिल्ली – विकासाला गती देण्यासाठी केंद्र सरकार महत्त्वाचं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. सरकारने अव्वर सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या कामाचा फेरआढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. हा फेरआढावा केंद्रीय कर्मचारी आणि ५० वर्षावरील अधिकाऱ्यांचा घेण्यात येणार आहे. यातून आलेल्या अहवालावर ज्या कोणत्या अधिकाऱ्याची कामगिरी चांगली नसेल त्यांच्यावर केंद्र सरकार कारवाई करण्याची शक्यता आहे.

ज्यारितीने केंद्र सरकारने हे पाऊल ते महत्त्वाचं मानलं जात आहे. कारण मागीलवेळी जेव्हा अधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला होता तेव्हा टॅक्स विभागाशी निगीडत अनेक अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती देण्यात आली होती. या अधिकाऱ्याची कामगिरी खराब होती. अधिकाऱ्याच्या कामावर त्याचा परफोर्मेंस ठरवला जाणार आहे. त्यात सुट्टीची संख्या, मालमत्ता आणि व्यवहारांची माहिती, मेडिकल हेल्थसारख्या गोष्टींचा आढावा घेतला जाणार आहे.

दरम्यान, यात दिलासादायक बाब म्हणजे ज्या कर्मचाऱ्यांची निवृत्तीसाठी एक वर्ष शिल्लक आहे. त्यांना वेळेपूर्वी निवृत्ती देणार नाही. या काळात अव्वर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्यात येईल. सरकारच्या मते, सर्व्हिस रेकॉर्डमध्ये अधिकाऱ्याला देण्यात आलेले टार्गेटशिवाय फाइल क्लिअर, पेपर सब्मिटसह अन्य गोष्टींचं मूल्यमापन केले जाणार आहे. या आढावासाठी ऑगस्ट २०२० मध्ये पहिल्यांदा निर्देश देण्यात आले होते. त्यात म्हटलंय की, सरकारी अधिकाऱ्याला काम जारी ठेवायचं की जनतेचं हित लक्षात घेऊन सक्तीनं निवृत्त होण्याची कार्यवाही करावी. यासाठी मूल्यमापन करण्यात यावं. सर्व विभाग, मंत्रालयातील कर्मचारी यांच्या कामाचा आढावा घेण्यात यावा असं सांगितलं. मंत्रालयातील विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामगिरी दाखवावी लागेल अन्यथा कामगिरी नसलेल्या कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वी निवृत्ती दिली जाईल. सरकारने मागील वर्षी अशाप्रकारे कारवाई केली होती.  

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकार