शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

केंद्राने घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये : मुफ्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2022 12:32 PM

वाढीव लष्कर तैनात करणे हा उपाय नाही

लोकमत न्यूज नेटवर्कश्रीनगर : काश्मीर प्रश्नावर समाधानकारक तोडगा न निघाल्यास त्या भागात कितीही लष्कर तैनात केले तरी तेथील सद्य:स्थितीत कोणताही फरक पडणार नाही, असा इशारा पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी केंद्र सरकारला दिला आहे. 

मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, भाजप राज्यघटनाच नष्ट करण्याच्या प्रयत्नात आहे. भारत हा काही भाजपची मक्तेदारी नाही. काश्मीर भाजपच्या हातात आम्ही कधीही जाऊ देणार नाही. केंद्राने एखाद्या घुसखोराप्रमाणे वर्तन करू नये. घुसखोरांना कसे हुसकावून लावायचे हे काश्मिरी लोकांना नीट कळते. हाती १९४७ मध्ये कोणतीही शस्त्रे नसताना काश्मिरींनी घुसखोरांना हुसकावून लावले होते.

गांधीजी, नेहरूंचा भारत आम्हाला अभिप्रेतमुफ्ती यांनी सांगितले की, महात्मा गांधी, पं. नेहरू यांना जो भारत अभिप्रेत होता, त्याचा शोध काँग्रेस नेते राहुल गांधी हे आता घेत आहेत. देशात जेव्हा हिंदू व मुस्लिम परस्परांविरोधात उभे ठाकले होते, त्यावेळी मुस्लिम समुदायाने काश्मिरी पंडित, हिंदू, शीख यांचे प्राण वाचविले होते.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारMehbooba Muftiमहेबूबा मुफ्तीSrinagarश्रीनगरJammu Kashmirजम्मू-काश्मीर