शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
3
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
4
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
5
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
6
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
7
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
8
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
9
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
10
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
11
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
12
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
13
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
14
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
15
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
16
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
17
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
18
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
19
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना

केंद्राने देशाला द्वेषाच्या आगीत ढकलले, राहुल गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 10:31 IST

Rahul Gandhi: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी महागाईवरून केंद्र सरकारवर पुन्हा घणाघात केला. २०२२ पर्यंत आपण विश्वगुरू बनू, असे सांगण्यात आले होते. मात्र, देशाला द्वेषाच्या आगीत ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी महागाईवरून केंद्र सरकारवर पुन्हा घणाघात केला. २०२२ पर्यंत आपण विश्वगुरू बनू, असे सांगण्यात आले होते. मात्र, देशाला द्वेषाच्या आगीत ढकलण्यात आले, असा आरोप त्यांनी केला.

बेरोजगारी, महागाई आणि कराच्या ओझ्याखाली जनता दबत चालली असून, काँग्रेस याविरुद्ध भारत जोडो यात्रा सुरू करणार आहे. यात माझ्यासोबत देशातील प्रत्येक नागरिक आहे, असे ते म्हणाले. काँग्रेसकडून ‘दिल्ली चलो’ची हाकमहागाईच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. काँग्रेसच्या नेत्यांनी देशातील २२ शहरांत पत्रकार परिषदा घेऊन ४ सप्टेंबर रोजी दिल्लीत महागाईवर हल्लाबोल करण्यासाठी ‘दिल्ली चलो’ची हाक दिली. या रॅलीला राहुल यांच्यासह ज्येष्ठ नेते संबोधित करणार आहेत.

जनतेच्या प्रश्नावर मागे हटणार नाहीमुद्दे अनेक आहेत, ज्यांच्यावर चर्चा झाली पाहिजे, प्रश्न विचारले गेले पाहिजेत आणि उत्तरे मिळाली पाहिजेत. जनतेचे मुद्दे उपस्थित केल्याने सरकार जर  सुडाचे राजकारण करणार असेल तर आम्ही सर्व काही सोसण्यास तयार आहोत. सत्य बोलल्याबद्दल माझ्यावर तुम्हाला जेवढे हल्ले करायचे तेवढे करा, मी मागे हटणार नाही, असे ते म्हणाले. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस