शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

'राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी सीबीआय, इडीचा गैरवापर'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 23:57 IST

काँग्रेस नेते आनंद शर्मा यांचा केंद्र सरकारवर आरोप

नवी दिल्ली : राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी केंद्र सरकार सीबीआय, अंमलबजावणी संचालनालय (इडी) यासारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करत आहे असा आरोप काँग्रेसचे नेते आनंद शर्मा यांनी सोमवारी राज्यसभेत केला.सभागृहात शून्य प्रहरामध्ये हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की, केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरामुळे देशात दहशत, भीती व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच गुन्ह्यासंदर्भात सीबीआय, महसुल गुप्तचर यंत्रणा, इडी यांच्याकडून वेगवेगळे एफआयआर नोंदविले जात आहेत. त्याकडे केंद्र सरकार डोळेझाक करत आहे. राजकीय सुड घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणांचा वापर होता कामा नये. भ्रष्टाचार करण्यासाठी केलेली कृती व तसे करण्यासाठी घेतलेला अधिकृत निर्णय या दोन वेगळ््या गोष्टी आहेत. हा फरक घ्यायला हवा.काही लोकांना अडकविण्यासाठी त्यांनी दिलेल्या जबाबाचा हवा तसा अर्थ तपास यंत्रणा काढत आहेत, असा आरोप शर्मा यांनी केला.भाजपा खासदारांकडून जोरदार निषेधहे सांगताना आनंद शर्मा यांनी कोणत्याही प्रकरणाचा उल्लेख करणे मात्र टाळले. मात्र त्यांच्या या उद्गारांचा भाजप खासदारांनी जोरदार निषेध केला. केंद्रीय संसदीय कामकाज राज्यमंत्री विजय गोयल यांनी सांगितले की, शर्मा हे तपास यंत्रणांचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत.आपल्यावर अन्याय होत आहे असे ज्यांना वाटते त्यांना त्याविरोधात दाद मागण्याचे कायदेशीर मार्ग उपलब्ध आहेत. असे असून देखील आनंद शर्मा तपासयंत्रणांचे खच्चीकरण का करत आहेत, अशी विचारणा राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनीही केली.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस