शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

शासनामुळेच शेतकरी अडचणीत कुमार सप्तर्षी : पारनेर महाविद्यालयात दुष्काळावर चर्चासत्र

By admin | Updated: January 14, 2017 00:06 IST

पारनेर : शेतीचे बाजारभाव, निसर्गाचा लहरीपणा असताना शासनाचा दुष्काळाबाबत सारखा बदलत असलेला दृष्टिकोनच शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे, असे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले़

पारनेर : शेतीचे बाजारभाव, निसर्गाचा लहरीपणा असताना शासनाचा दुष्काळाबाबत सारखा बदलत असलेला दृष्टिकोनच शेतकर्‍यांना अडचणीत आणत आहे, असे समाजवादी नेते डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले़
नगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे पारनेर महाविद्यालय व युनिक ॲकॅडमी यांच्यावतीने पारनेर महाविद्यालयात महाराष्ट्रातील दुष्काळाचे अर्थ-राजकारण व आधुनिक महाराष्ट्रातील शेतकरी चळवळ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रंगनाथ आहेर होते. सप्तर्षी म्हणाले, आधुनिक महाराष्ट्राच्या इतिहासात शेतकर्‍यांच्या समस्याही तशाच असून डिजिटल युगाने शेतकर्‍यांचे उत्पादन वाढणार नाही. दुष्काळात राजकारण शिरल्याने त्याचा अर्थकारणावर परिणाम होत आहे.
प्राचार्य आहेर म्हणाले, राज्यात पारनेर तालुक्यासह सुमारे तीनशे तालुके दुष्काळी आहेत़ या दुष्काळी तालुक्यांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या समस्या मोठ्या प्रमाणावर आहे. शिवाय पाणी नसल्याने येथील शेतकरीही अडचणीत सापडला आहे. त्यांचे अर्थकारण बिघडले़ त्याचा परिणाम ग्रामीण भागातील शिक्षणावर होत आहे.
राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा.गोकुळ मंुढे यांनी स्वागत केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचे इतिहास विभाग प्रमुख डॉ.उमेश बगाडे, डॉ. आर. एस. देशपांडे, उपप्राचार्य डॉ. तुकाराम थोपटे, संजय वाघमारे, प्रा.सुधीर वाघ, प्रा. बी. जी. काकडे, प्रा. अशोक शिंदे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

फोटो ओळी : पारनेर महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रात किसानपत्रिकेेचे विमोचन करताना समाजवादी नेते माजी आमदार डॉ. कुमार सप्तर्षी, प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर, डॉ. उमेश खराडे, डॉ. एस. ए. देशपांडे, उपप्राचार्य तुकाराम थोपटे.
छाया-किरण शिंदे पारनेर