शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

राज्यात रेल्वे तिकीट रद्द करणार, जिल्हाबंदीचा फटका; आंतरराज्यीय प्रवास मात्र सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2020 05:59 IST

महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे.

- संतोष ठाकूर

नवी दिल्ली : महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याने रेल्वेच्या प्रवाशांना महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येणार नाही. यामुळे येत्या १ जूनपासून प्रवास करणाºया महाराष्ट्रातील प्रवाशांना बाहेरच्या राज्यांत जाता येईल. परंतु राज्यातील दुसºया जिल्ह्यात मात्र जाता येणार नाही.महाराष्ट्रात आंतरजिल्हा किंवा आंतरराज्यात प्रवास करण्याची मुभा नाही. यासंदर्भात राज्य सरकारने रेल्वेला कळविले आहे. राज्य सरकारच्या या भूमिकेनंतर रेल्वे मंत्रालयाने परिपत्रक जारी करून महाराष्ट्रातील प्रवाशांची रेल्वेची तिकिटे रद्द करण्याच्या सूचना रेल्वे प्रशासनाला दिल्या आहेत. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रेल्वे प्रशासनाला तिकिटे रद्द करावी लागत आहेत. या परिपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने आंतरजिल्हा प्रवासाला बंदी घातल्याचे कळविले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून सुटणाºया किंवा महाराष्ट्रातील शहरात थांबा असलेल्या सर्व रेल्वे प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत आहे. याचा परिणाम अन्य राज्यात जाणाºया प्रवाशांवर होणार नसल्याचे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने स्पष्ट केले. महाराष्टातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसºया राज्यात जाण्यासाठी प्रवासी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे बुकिंग करू शकतात.ज्या प्रवाशांची तिकीटे रद्द होतील, त्यांना तिकिटांची संपूर्ण रक्कम परत केली जाणार असून तसे प्रवाशांना एसएमएसद्वारे कळविण्यात येत आहे.-रेल्वेच्या तिकीट खिडक्या शुक्रवार, २२ मे पासून पुन्हा उघडतील. तेथून प्रवाशांना लांब पल्ल्याच्या गाड्यांचे आरक्षण करता येईल. प्रत्येक स्थानकावर त्यासाठी सुरक्षित अंतराची व्यवस्था केली जाणार आहे. त्यानंतर खिडक्यांची संख्या वाढवली जाईल. तिकीट काढताना अंतराचा नियम पाळावा लागेल.

टॅग्स :railwayरेल्वेMaharashtraमहाराष्ट्र