शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
3
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
4
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
5
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
6
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
7
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
8
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
9
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
10
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
11
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
12
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
13
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
14
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
15
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
16
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
17
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
18
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
19
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
20
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?

भारतीयांचे आयुष्य किती वर्षांनी वाढले? समोर आली अशी आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 06:22 IST

Indians: भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे.

 नवी दिल्ली - भारतातील लोक आता १९९० च्या तुलनेत ८.९ वर्षे अधिक जगत असल्याचे लॅन्सेट या नियकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासातून समोर आले आहे. अभ्यासानुसार, साथीच्या रोगाचा धक्का बसला असतानाही, गेल्या तीन दशकांमध्ये भारतासह संपूर्ण जगामध्ये लोकांचे आयुष्य वाढले आहे. जगभरातील लोक १९९० च्या तुलनेत २०२१ मध्ये सरासरी ६.२ वर्षे जास्त जगत आहेत.

आयुष्य का वाढले? गंभीर आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाल्याने आयुष्य वाढले आहे. मात्र, असे असले तरीही गंभीर आजार आजही १९९० प्रमाणेच आहेत. अतिसार, श्वसन संक्रमण, स्ट्रोक आणि इस्केमिक हृदयरोग यांसारख्या आजारांमुळे होणारे मृत्यू कमी झाले आहेत. २०२० मध्ये जर कोरोना महामारी आली नसती तर लोकांचे आयुष्य आणखी वाढले असते, असे अभ्यासात म्हटले आहे.

कोरोनाचा फटकाकोरोना महामारीमुळे २०१९ ते २०२१ दरम्यान जगभरातील नागरिकांचे आयुष्य १.६ वर्षांनी कमी झाले आहे. दक्षिण-पूर्व आशिया, पूर्व आशिया आणि ओशिनियामध्ये नागरिकांच्या आयुर्मानात ८.३ वर्षांची वाढ नोंदवली. या क्षेत्राचे कोरोनामुळे होणारे  आयुर्मान नुकसान कमी आहे. कोरोनाचा फटका लॅटिन अमेरिका, कॅरिबियनमध्ये बसला.

टॅग्स :IndiaभारतLifestyleलाइफस्टाइलHealthआरोग्य