शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कोरोना पोस्टवर कारवाईचा बडगा; पोस्ट हटविण्याच्या कंपन्यांना सूचना, कारवाईवरून टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 00:58 IST

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आण‍ि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुमारे १०० पोस्ट हटविण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत.

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये निर्माण झालेल्या भीषण परिस्थितीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आण‍ि केंद्र सरकारवरसोशल मीडियावरुन टीका होत आहे. अशा पोस्टविरोधात सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे. कोविड नियमावलीचा भंग तसेच असंबंध असल्याची कारणे देऊन केंद्र सरकारने या पोस्ट हटविण्यासाठी ट्वीटर आणि फेसबुकला नोटिसा बजावल्या आहेत. 

केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आण‍ि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुमारे १०० पोस्ट हटविण्यासाठी नोटिसा पाठविल्या आहेत. चित्रपट अभिनेता विनीतकुमार सिंह, चित्रपट निर्माते विनोद कापरी, खासदार रेवंथ रेड्डी, अविनाश दास इत्यादींनी कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार अपयशी ठरल्याची टीका ट्वीटरवरुन केली होती.  त्याबाबत मंत्रालयाने म्हटले आहे की या पोस्ट जुन्या असून सध्यस्थितीत त्यांचा काहीही संबंध नाही. तसेच काही पोस्ट या चुकीच्या असून जातीय सलोखा राखण्याच्या दृष्टीने संवेदनशील होत्या. 

एकीकडे संपूर्ण देश कोरोनासोबत लढत असताना काही जण सोशल मीडियाचा गैरवापर करून भीतीचे वातावरण निर्माण करत असल्याचे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. सोशल मीडियावरुन अशा पोस्टचे युआरएल हटविण्यास सांगण्यात आले आहे.

कोणत्या पोस्ट करता येणार नाहीत-

  • ट्वीटर, फेसबुक आण‍ि इंस्टाग्रामवरील काही वापरकर्त्यांवर कोरोनासंबंधी माहिती, ऑक्सिजन, बेड्स, औषधे इत्यादींच्या
  • उपलब्धतेबाबत पोस्ट करणे किंवा थेट मेसेज करण्यापासून निर्बंध लावण्यात आले आहेत. माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मात्र यास नकार दिला आहे.
  • आयटी नियमांचा भंग झाल्यास संबंधित खाते ब्लॉक करण्यात येते किंवा मजकूर हटविण्यात येतो, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 
  • सरकारच्या कारवाईवर तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी टीका केली आहे. त्यांनी हटविण्यात आलेल्या ट्वीट्सचे स्क्रीनशॉट्स स्वत:च्या ट्वीटरवर शेअर करुन प्रश्न उपस्थित केला आहे.
  • मध्ये कोणती आणि कुठे चुकीची माहिती असल्याचा प्रश्न करुन सत्य कसे डिलिट केले जाऊ शकते, हे पाहू, असे त्यांनी ट्वीटमध्ये लिहिले आहे.

 

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारSocial Mediaसोशल मीडियाIndiaभारतcorona virusकोरोना वायरस बातम्या