शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

टमाट्याच्या सुरक्षेसाठी तैनात केले बाऊन्सर; वाढत्या महागाईच्या निषेधार्थ अनोखे आंदोलन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2023 20:27 IST

देशभरात 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारे टमाटे आज 130 ते 160 रुपये किलोने विकले जात आहेत.

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये टोमॅटोचे दर दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत. 15 ते 20 रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो आज 130 ते 160 रुपये किलोने विकला जात आहे. भाज्यांच्या वाढत्या किमती पाहता वाराणसीतील एका भाजी विक्रेत्याने त्याच्या दुकानावर चक्क बाऊन्सर(सेक्युरिटी गार्ड) लावले. या बाऊन्सर्सना खास टोमॅटोच्या सुरक्षेसाठी नियुक्त केले. भाजीच्या दुकानात बाऊन्सर्स पाहून खरेदीला येणाऱ्या नागरिकांचीही तारांबळ उडाली. याबाबत भाजी विक्रेत्याला विचारले असता त्यानी सांगितले की, सध्या टोमॅटोचे भाव खूप वाढले आहेत. टोमॅटो खरेदी करण्यासाठी येणारे लोक वाद घालतात. वाद होऊ नये म्हणून दुकानात दोन बाऊन्सर स्वतःच्या आणि टोमॅटोच्या सुरक्षेसाठी तैनात केले आहेत. सर्व टोमॅटो विकले जातील, तेव्हा या बाऊन्सरचे काम संपेल. 

दरम्यान, हा भाजीविक्रेता समाजवादी पार्टीच्या कार्यकर्ता असून, त्याने महागाईच्या निषेधार्थ केलेले हे अनोखे आंदोलन आहे. सपा कार्यकर्ता अजय फौजीने पीटीआयला सांगितले की, वाढत्या महागाईच्या निषेधार्थ त्याने त्याच्या दुकानात बाऊन्सर तैनात केले आहे. त्यानी एक पोस्टरही लावले आहे, ज्यामध्ये आधी पैसे मग टोमॅटो असे लिहिले आहे. अजय फौजीने सांगितले की, काही लोक टोमॅटो खरेदी करताना वाद घालतात, टोमॅटोची लूटही करत आहेत. आम्हाला कोणत्याही प्रकारचा वाद नकोय, त्यामुळे बाऊन्सर ठेवले आहेत. हे अनोखे आंदोलन चर्चेचा विषय बनले आहे.

यापूर्वीही अजय फौजी चर्चेत आलेवाराणसीमध्ये टोमॅटोच्या संरक्षणासाठी बाऊन्सर लावणारे अजय फौजी हे सपा कार्यकर्ते आहेत. टोमॅटोच्या भाववाढीविरोधात ते अनोखे आंदोलन करत आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब अशाप्रकारच्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. त्यांचे वडील सतीश फौजी यांनी मायावतींच्या हेलिकॉप्टरला उतरण्यास विरोध केला होता. याशिवाय अजय फौजी काळे झेंडे घेऊन पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी पोहोचले होते. पीएम मोदींच्या ताफ्याचे वाहन येताना पाहून त्यांनी उडीही मारली होती.

टॅग्स :InflationमहागाईUttar Pradeshउत्तर प्रदेशSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBJPभाजपा