शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

सीमा भागात होणार आता अधिक बारकाईने टेहळणी; १०,५०० कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2020 4:46 AM

Border areas : सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. 

नवी दिल्ली :  भारताच्या संरक्षण दलाने १०,५०० कोटी रुपयांच्या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाद्वारे सीमा भागात  आकाशाची अधिक बारकाईने टेहळणी करण्यासाठी भारतीयहवाई दलाच्या ताफ्यात अत्याधुनिक सहा विमाने समाविष्ट करण्यातयेणार आहेत. सध्या भारतीय बनावटीचे नेत्र व इस्रायली-रशियन बनावटीची फाल्कन विमाने हे काम करीत आहेत. नव्या प्रकल्पांतर्गत आकाशातून येणाऱ्या वस्तूची खूप आधीचसूचना देणारी यंत्रणा एअरबसए३२० विमानांवर बसविण्यात येणार आहे. डीआरडीओ ही यंत्रणा विकसित करीत आहे. वास्तविक पाहता भारत-पाकिस्तानच्या १९७१च्या युद्धानंतरच हा प्रकल्प हाती घेण्यात येणारहोता. परंतु तो प्रत्यक्षात उतरण्यास १९९०चे दशक उजाडले. त्यावेळी डीआरडीओने यासाठी खास प्रयोगशाळा तयार केली. याचा सुरूवातीचा काळ खडतर होता. सुरूवातीला ऐरावत या नावाने प्रकल्प हाती घेण्यात आला होता. १९९६ व १९९८च्या एअर शोमध्ये त्याचा सहभागही होता. परंतुजानेवारी १९९मध्ये हे विमान तामिळनाडूमध्ये कोसळून हवाई दलाचे ४ अधिकारी व ४ शास्त्रज्ञांचा मृत्यू झाला होता. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान