शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

विरोधी पक्षांना फोडण्यासाठी भाजपाची व्युहरचना, काँग्रेसमधील नाराजांवर विशेष लक्ष  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 20:36 IST

Loksabha Election 2024: भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचं आव्हान भाजपासमोर आहे.  अशा परिस्थितीत विरोधी पक्षांमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत.

भाजपाने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. यावेळी विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचं आव्हान भाजपासमोर आहे.  अशा परिस्थितीत विरोधी पक्षांमध्ये सुरुंग लावण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न केले जात आहेत. येत्या काही दिवसांमध्ये विरोधी पक्षांमधील अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी भाजपाने तयारी सुरू केली आहे. ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, अशा ठिकाणी विरोधी पक्षांमधील नेत्यांना भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. लोकसभा निवडणुकीची वातावरणनिर्मिती होत असताना पक्षप्रवेशाचे हे कार्यक्रम होणार आहेत. त्यात भाजपाकडून काँग्रेसला मुख्य लक्ष्य बनवले जाणार आहे. 

भाजपाला धक्का देण्यासाठी भाजपाने ही व्युहरचना अंमलात आणली आहे. कुणाला पक्षात प्रवेश द्यायचा याचा विचार करण्यासाठी भाजपाकडून आधीच एक उच्चस्तरीय समिती तयार करण्यात आली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री भूपेंद्र सिंह यादव, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आणि भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे आणि सरचिटणीस (संघटना) बी.एल. संतोष यांचा समावेश आहे. ही समिती विरोधी पक्षांमधील नेत्यांची छाननी करून त्यांना पक्षात प्रवेश देण्याबाबत विचार करतील.  

भाजपाने आपल्या सर्व मुख्यमंत्र्यांना आणि माजी मुख्यमंत्र्यांना या कामामध्ये गुंतवले आहे. केरळमध्ये  के. जे. अल्फोन्स, टॉम वडक्कन, अनिल अँटनी यांच्यासह काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसर हरियाणा, महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील अनेक काँग्रेस नेतेही भाजपाच्या संपर्कात आहेत.

सध्या विरोधी पक्षांकडे नरेंद्र मोदींच्या विरोधात राहुल गांधींच्या रूपात मुख्य चेहरा आहे. तसेच राहुल गांधी हे नरेंद्र मोदींना थेट निशाण्यावर घेतात. तर राहुल गांधींना कमकुवत करण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. त्यामुळेच काँग्रेस सोडून भाजपात आलेल्या अनेक नेत्यांना चांगली पदं देण्याचा धडाका भाजपाने लावला आहे.  

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसIndiaभारतlok sabhaलोकसभाElectionनिवडणूक