शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो; २०२४ मध्ये बहुमताने जिंकण्याचा नितीशकुमार यांना विश्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 10:42 IST

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. 

- एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्क पाटणा : भाजप सहकारी पक्षांना कमकुवत करतो. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपने जदयूविरुद्ध कारस्थान केले, असा आरोप करतानाच याच कारणामुळे आम्ही भाजपची साथ सोडत सात पक्षांच्या महाआघाडीत सहभागी झालो, असे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी रविवारी स्पष्ट केले. 

  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही मोठ्या बहुमताने जिंकू, असा विश्वासही नितीशकुमार यांनी येथे जदयूच्या अधिवेशनात व्यक्त केला. नितीशकुमार म्हणाले की, बिहारनंतर देशभरातील बिगरभाजप पक्षांना एकजूट करून केंद्रातील सत्तेतून भाजपला हटविले जाईल.  ते म्हणाले की, कुढनीमधील विजयामुळे भाजप खुश होत आहे. पण, हिमाचल आणि अन्य ठिकाणी झालेल्या पराभवाबद्दल ते चर्चा करत नाहीत. मोदी सरकारवर टीका करताना ते म्हणाले की, आपण ७० वर्षांचा हिशेब मागता, तर आपलाही हिशेब द्या. स्वातंत्र्याच्या लढाईत लढणाऱ्यांबद्दल सवाल उपस्थित करता आणि ज्यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात काहीही केले नाही ते आज स्वत:ला सर्वांत मोठे देशभक्त असल्याचे सांगत आहेत. 

बिहारमधील सर्व जागा जिंकणार : ललन सिंह २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाआघाडी सर्व ४० जागा जिंकेल, असा दावा जदयूचे नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह यांनी केला.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBJPभाजपा