शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

भाजपने शांतता, विकासाला प्राधान्य दिले; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2021 5:04 AM

काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे.

 जोनाई : भाजपने गत पाच वर्षांत आसाममध्ये शांती आणि विकास यावर भर दिला, असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी एका सभेला संबोधित करताना व्यक्त केले. येथे एका सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, पाच वर्षांपूर्वी जेव्हा काँग्रेस सत्तेत होती तेव्हा आंदोलन, हिंसाचार, बॉम्बस्फोट, लोकांचे मृत्यू, संचारबंदी अशा घटना घडत होत्या. दहशतवाद वाढत होता. 

अमित शहा म्हणाले की, काँग्रसचे नेते राहुल गांधी आसामच्या अस्मितेच्या रक्षणाबाबत बोलतात पण, आज मी त्यांना जाहीरपणे विचारू इच्छितो की, एआययूडीएफचे प्रमुख बदरूद्दीन अजमल यांनासोबत घेऊन काँग्रेस हे सर्व करू शकेल काय. जर अजमल सत्तेत आले तर आसाम घुसखोरांपासून सुरक्षित राहील  काय. 

आसामी आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावलीराज्यात आणखी घुसखोर येऊ द्यायचे का. त्यांनी असाही दावा केला की, काँग्रेसने आसामी लोक आणि बंगाली लोक यांच्यात भांडणे लावली. पण, भाजप सर्व लहान समुदायांना सोबत घेऊन विकासाच्या माध्यमातून त्यांना जोडत आहे. या निवडणुकीत लोकांना हे ठरवायचे आहे की, त्यांना शांतता आणि विकास हवा आहे की, नको. 

टॅग्स :BJPभाजपाAmit Shahअमित शहा