शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

भाजपा-पीडीपी आघाडीने जम्मू-काश्मीरला बर्बाद केले - गुलाम नबी आझाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 15:46 IST

भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली.

नवी दिल्ली - भाजपा आणि पीडीपीचे सरकार कोसळले हे चांगलेच झाले. हे सरकार कोसळल्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधील जनतेला थोडासा दिलासा मिळाला आहे. कारण भाजपा आणि पीडीपीने मिळून राज्याला बर्बाद केले, अशी खरमरीत टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलाम नबा आझाद यांनी केली. तसेच पीडीपीला काँग्रेस पाठिंबा देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या राजकीय भूकंपावर प्रतिक्रिया देताना आझाद  म्हणाले, जम्मू-काश्मीरला भाजपा आणि पीडीपीच्या आघाडी सरकारने बर्बाद केले. या सरकारच्या कार्यकाळात सर्वात जास्त वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले.  सर्वाधिक सैनिक शहीद झाले. सर्वसामान्य नागरिकांचे मृत्यू झाले. त्यामुळे राज्याची वाट लावल्यानंतर आता हे पक्ष आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत.   

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरBJPभाजपाcongressकाँग्रेसPoliticsराजकारणBJP-PDPभाजपा-पीडीपीCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन