शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
3
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
4
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
5
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
6
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
7
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
8
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
9
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
10
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
11
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
12
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
13
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
14
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
15
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
16
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
17
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
18
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
19
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...
20
भाजपच्या फायरब्रँड नेत्याने सोडला पक्ष; टी राजा सिंह यांचा राजीनामा, नाराजीचे कारण समोर

'हा तर मुल्ला मौलवीचा नमाजवाद...', वक्फ कायद्यावरुन सुधांशू त्रिवेदींचा INDIA आघाडीवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 15:33 IST

BJP MP Sudhanshu Trivedi: 'काँग्रेस सरकारने शरियाला संविधानापेक्षा वर ठेवले. ते मागास दलित, वंचित आणि शोषितांचे आरक्षण खाऊ इच्छितात.'

BJP MP Sudhanshu Trivedi: भाजप खासदार सुधांशू त्रिवेदी यांनी वक्फच्या मुद्द्यावरुन इंडिया आघाडीवर निशाणा साधला. राजद नेते तेजस्वी यादव यांच्या वक्फ सुधारणा कायद्यावरील टीकेला उत्तर देताना त्रिवेदी म्हणाले, 'बाबासाहेबांच्या संविधानाची खिल्ली उडवली जात आहे. हाच राम मनोहर लोहिया, जयप्रकाश यांचा समाजवाद होता का? भाजप आणि जेडीयू समाजवादाच्या बाजूने उभे आहेत. तर, आरजेडी आणि सपा सारखेपक्ष नमाजवादाच्या बाजूने उभे आहेत. त्यांचे सरकार आले तर ते शरिया लागू करतील. हे लोक दहशतवाद्यांना संरक्षण देणारे आहेत.'

हा मुल्ला मौलवींचा नमाजवादसुधांशू त्रिवेदी पुढे म्हणतात, 'काँग्रेस सरकारने शरियाला संविधानापेक्षा वर ठेवले होते. याद्वारे ते मागास दलित, वंचित आणि शोषितांचे आरक्षण खाऊ इच्छितात. एएमयू, जामियामध्ये एससी एसटी ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये कलम ३७० लागू करुन एससी, एसटी, ओबीसीचे आरक्षण रद्द करण्यात आले. हे पक्ष मागच्या दाराने आरक्षण तोडण्याचे काम करत आहेत. बंगालमध्ये मुस्लिम जातींना ओबीसीमध्ये समाविष्ट करण्यात आले. कर्नाटकातही मुस्लिमांना ओबीसी आरक्षण दिले जात आहे. हा मुल्ला मौलवींचा नमाजवाद आहे,' अशी बोचरी टीकाही त्यांनी यावेळी केली.

वक्फबद्दल तेजस्वी यादव यांना प्रश्नते पुढे म्हणतात, 'तेजस्वी यादव यांनी लालूजींचे संसदेतील विधान पहावे. वक्फच्या जमिनीवर किती रुग्णालये, महाविद्यालये, संस्था आहेत ते सांगा. कोण अल्पसंख्याक आहे, हे ते तराजूत मोजतात. वक्फ बोर्डाने यमुना नगरमधील गुरुद्वारावर दावा केला होता, तेव्हा कोणीही काहीही बोलते नाही. वक्फ दुरुस्ती कायदा आता संसदेने आणि राष्ट्रपतींनी मंजूर केलेला कायदा आहे, तर सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. याचा अर्थ असा की, त्यांना संसदेबद्दल किंवा न्यायव्यवस्थेबद्दल आदर नाही.

टॅग्स :waqf board amendment billवक्फ बोर्डBJPभाजपाcongressकाँग्रेसRashtriya Janata Dalराष्ट्रीय जनता दलINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी