शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लिव्ह इन रिलेशनशिप धोकादायक आजार, प्रेमविवाहातही परवानगी हवी; भाजप खासदाराची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 14:54 IST

लिव्ह-इन रिलेशनशिपवर बंदी घालावी आणि त्यासाठी कायदा करावा अशी मागणी भाजप खासदार धरमबीर सिंह यांनी केली आहे.

लोकसभेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज भाजप खासदार धरमसिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशीपवर प्रश्न उपस्थित केले आहेत. धरमबीर सिंह यांनी लिव्ह-इन रिलेशनशिपला धोकादायक आजार असल्याचे सांगून त्याविरोधात कायदा करण्याची मागणी केली आहे. हरियाणातील भिवानी-महेंद्रगडचे खासदार धरमबीर सिंह म्हणाले की, लिव्ह-इन रिलेशनशिपसारख्या आजाराला समाजातून उखडून टाकण्याची गरज आहे. याविरोधात कायदा करावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. झिरो अवरमध्ये हा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी प्रेमविवाहावरही प्रश्न उपस्थित केले. सिंह म्हणाले की, प्रेमविवाहांमध्ये घटस्फोटाचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे लग्नासारख्या बाबतीत वधू-वरांच्या पालकांची संमती आवश्यक असायला हवी, असंही ते म्हणाले. 

चीनच्या माजी परराष्ट्र मंत्र्यांना हालहाल करून मारले; ब्रिटनमधून खळबळजनक दावा

खासदार धरमबीर सिंह  म्हणाले, 'मला हा गंभीर मुद्दा संसद आणि सरकारसमोर मांडायचा आहे. भारतीय संस्कृती वसुधैव कुटुंबकमसाठी ओळखली जाते. आपली सामाजिक बांधणी जगातील इतर अनेक देशांपेक्षा वेगळी आहे. विविधतेतील एकतेच्या आपल्या संस्कृतीचा संपूर्ण जगावर प्रभाव पडला आहे. भारतात अ‍ॅरेंज्ड मॅरेजची परंपरा फार पूर्वीपासून आहे. आजही समाजातील एक मोठा वर्ग कुटुंब आणि नातेवाईकांच्या संमतीनेच लग्नाला महत्त्व देतो. लग्नात मुलगा आणि मुलगी यांच्या संमतीशिवाय घरातील सदस्यांशीही सल्लामसलत केली जाते. याशिवाय अनेक बाबीही विचारात घेतल्या जातात.

"लोक कौटुंबिक पार्श्वभूमी आणि सामाजिक मूल्ये लक्षात घेऊन लग्न करतात. लग्नासारख्या पवित्र बंधनाचे पावित्र्य राखले पाहिजे, असे ते म्हणाले. खासदार धरमबीर म्हणाले, 'लग्न हे पवित्र नाते मानले जाते, जे ७ पिढ्या टिकते. भारतात घटस्फोटाचे प्रमाण केवळ १.१ टक्के आहे, तर अमेरिकेत ते ४० टक्के आहे. ठरवून केलेल्या लग्नात घटस्फोट फार कमी वेळा होतात, असं समोर आलं आहे, अलीकडच्या काळात देशात घटस्फोटाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याचे कारण म्हणजे प्रेमविवाहात, यामुळे अधिक नाती तुटतात, असंही धरमबीर सिंह म्हणाले.

सिंह म्हणाले, माझी सूचना आहे की प्रेमविवाहात पालकांची मान्यता अनिवार्य करावी. याचे कारण असे की, देशाच्या मोठ्या भागात एकोप्याने विवाह होत नाहीत. प्रेमविवाहावरून गावात अनेक वाद होतात. अशा भांडणात अनेक कुटुंब उद्ध्वस्त होतात. अशा परिस्थितीत दोन्ही घरच्यांच्या मान्यतेने लग्न होणे आवश्यक आहे. आता आणखी एक नवीन आजार उद्भवला आहे, ज्याला लिव्ह-इन रिलेशनशिप म्हटले जात आहे. या अंतर्गत दोन व्यक्ती लग्नाशिवाय एकत्र राहू शकतात.

श्रद्धा केसची दिली माहिती

यावेळी सिंह यांनी श्रद्धा हत्याकांडाचाही उल्लेख केला. धरमबीर सिंह म्हणाले, 'पाश्‍चिमात्य देशांमध्ये असे संबंध सामान्य आहेत, परंतु आपल्या समाजातही हे दुष्प्रवृत्ती वेगाने पसरत आहे. त्याचे परिणाम अत्यंत घातक आहेत. नुकतेच श्रद्धा आणि आफताब पूनावालाचे प्रकरणही समोर आले. दोघेही लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. आता अशी प्रकरणे रोज समोर येत आहेत. यामुळे आपली संस्कृती नष्ट होत असून समाजात द्वेष निर्माण होत असल्याचेही खासदार सिंह म्हणाले.

टॅग्स :ParliamentसंसदBJPभाजपा